जगण्याचे भान देणारा बालकवितासंग्रह ‘आई मी पुस्तक होईन’ पावसाचे महत्व, पाण्याची गरज हे विषय घेवून कवी अनेक कविता बालवाचकासमोर सादर करतात. त्यात प्रामुख्याने तळ्याचं...
काळजाचा नितळ तळ – समकालीन वास्तवाला थेट भिडणारी कविता जागतिकीकरण ,खाजगीकरण आणि उदारीकरणातून माणसाचे जगणे कमालीचे विस्कटले आहे आणि त्यातून त्याचे अगतीकीकरण झाले आहे .हे...
डॉ. प्रतिमा इंगोले यांचा सातबारा हा कविता संग्रह शेतकरी महिलांमध्ये जागृती अन् हक्कासाठी लढायला बळ देणारा असा आहे. राबणाऱ्या महिलांची नावे सातबाऱ्यावर नसतात त्यामुळे बऱ्याचदा...
जी कविता जात्याच्या दळणातून, लोकगीतांच्या वळणातून, आणि माती घामाच्या मळणातून बाहेर येते, तिची अनुभूती घ्यायला माणूस सातत्याने निसर्गाच्या कुशीतच असावा लागतो किरणकुमार मडावीगझलकारमोहदा, ता.केळापूर, जि.यवतमाळ....
खरे तर “आतल्या विस्तवाच्या कविता” या संग्रहातील प्रत्येक कवितेवर भाष्य करण्याचा मोह टाळता येत नाही. इतक्या सुंदर आणि आशयघन अशा या कविता आहेत. कवितेची पारंपरिक...
‘ब्लाटेंटिया’ शिर्षकामागे झुरळ आणि झुरळाचे जग विशद केले आहे. भाषा, भाषाविचार, भावनांचं जग यातून त्यांच्या कवितेत आलेल्या असंख्य प्रतिमा स्वतःला नव्या भाषेची – आकलनाची अभिव्यक्ती...
बालकांना विविधांगी नातेसंबंध, आपला देश, महापुरुष, निसर्ग आणि पर्यावरण इत्यादिंचा सार्थ आणि नेमका परिचय सहजसुंदरतेने करून देण्याचा कवी अरुण वि. देशपांडे यांचा हेतू सफल झाला...
डॉ. श्रीकांत पाटील यांच्या बालसाहित्यास पुरस्कार बोरगाव (ता. तासगाव, जि. सांगली) येथील आधार प्रतिष्ठान सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अशी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406