October 25, 2025
Home » book launch

book launch

काय चाललयं अवतीभवती

महिलांचे निर्णयप्रक्रियेत समावेशन आवश्यक: खासदार सुप्रिया सुळे

शिवाजी विद्यापीठात ‘कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया: भाग-२’ पुस्तकाचे प्रकाशन कोल्हापूर: महिलांना निर्णयप्रक्रियेत सामावून घेऊन त्यांना त्यासाठी ताकद देणे यातून त्यांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण शक्य आहे, असे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

‘कातरबोणं’ या ग्रंथाचे मोल मराठी साहित्यात अधिक

रावसाहेब पुजारी यांच्या ‘कातरबोणं कादंबरीचे प्रकाशन शुक्रवारी ( २५ जुलै २०२५ ) जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी कृष्णात खोत व प्राचार्य राजेंद्र...
काय चाललयं अवतीभवती

माध्यमकर्मींनी माध्यमांचा जबाबदारीने वापर करावा: डॉ. अशोक चौसाळकर

डॉ. आलोक जत्राटकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन कोल्हापूर : माध्यम हे दुधारी असते, माध्यमकर्मींनी व्यापक सामाजिक हितासाठी त्याचा अत्यंत जबाबदारपूर्वक वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन...
मुक्त संवाद

समाजभान बाळगणाऱ्या पत्रकाराचा प्रत्यय

जत्राटकर नेहमी ‘नाही रे’च्या बाजूने विषयाचा शोध घेत, भांडवलशाहीचे समर्थन करणारे गरिबांना पुन्हा खोल दरीत कसे ढकलत आहेत, याचे आकलन मांडतात. फेसबुक, व्हॉट्सअॅप यांसारख्या माध्यमांनी...
काय चाललयं अवतीभवती

बालकुमार घटकांमध्ये मूल्यशिक्षण रुजविणारे पुस्तक ‘असे होते आपले शाहू महाराज’

शाहू महाराजांच्या हृदयात दीनदलितांसाठी करुणेचा झरा: डॉ. जयसिंगराव पवार‘असे होते आपले शाहू महाराज’ या चरित्रग्रंथाच्या मराठीसह पाच भाषांतील आवृत्ती प्रकाशित कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू...
काय चाललयं अवतीभवती

गार्गी आणि इतर एकांकिका पुस्तकात मानवी नात्यांचं सहज सुंदर भाष्य – कवी अजय कांडर

गार्गी आणि इतर एकांकिका पुस्तकात मानवी नात्यांचं सहज सुंदर भाष्य – कवी अजय कांडरनाटककार उदय जाधव लिखित ग्रंथाचे मुंबई रवींद्र नाट्य मंदिर मध्ये प्रकाशनअभिनेत्री मेघा...
काय चाललयं अवतीभवती मनोरंजन

उदय जाधव यांच्या ‘ गार्गी आणि इतर एकांकिका’ ग्रंथाचे प्रकाशन

गार्गी आणि इतर एकांकिका मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक उदय जाधव यांच्या ‘ गार्गी आणि इतर एकांकिका’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा रविवार २९ जून रोजी...
काय चाललयं अवतीभवती स्पर्धा परीक्षा, शिक्षण

असे होते आपले शाहू महाराज

असे होते आपले शाहू महाराज या ग्रथांचा प्रकाशन सोहळा छत्रपती शाहू जयंती निमित्त दिनांक २६ जून, २०२५ रोजी सकाळी अकरा विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सिनेट सभागृहात...
काय चाललयं अवतीभवती

समर्थ रामदासांचे मठ तंत्रज्ञानाने जोडावेत

समर्थ रामदासांचे मठ तंत्रज्ञानाने जोडावेत – डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादनश्रीमत् ग्रंथराज दासबोध अध्ययनातर्फे डोंगरे महाराज लिखित ‘तत्त्वार्थ रामायण’ या ग्रंथाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन पुणे...
मुक्त संवाद

‘माणसं मनातली’ : माणूसकीचा मंगल साक्षात्कार…

कोल्हापूर निवासी माझे परममित्र वैद्यराज सुनिल बंडोपंत पाटील यांनी लिहिलेले ‘माणसं मनातली’ हे पुस्तक प्रकाशनासाठी सज्ज झाले आहे. यानिमित्ताने…. प्रा. डॉ. रावसाहेब पाटील, सोलापूर. ‘माणसं...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!