चिलापी आणि नद्या प्रदूषण पंचगंगा नदी तर केवळ शंभर किलोमीटरपर्यंत जाण्याअगोदरच प्रदूषित झाली आहे. या नदीतील पाणी अगदी इचलकरंजी शहराला कोणत्याही कारणासाठी वापरता येत नाही....
वाचनकट्टा साहित्य पुरस्कार 2021-2022 करिता जाहीर आवाहन . साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण व समाजकारण या क्षेत्रात गेल्या दहावर्षांपासून काम करणाऱ्या वाचनकट्टा बहूउद्देशीय संस्था, काेल्हापूर तर्फे...
थंडीत त्वचा कोरडी होते. त्यामुळे चेहरा रुक्ष वाटू लागतो. यासाठी हिवाळ्यात त्वचेची खास काळजी घेण्याची गरज असते. त्वचेचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला...
शिवाजी विद्यापीठाच्या हीरक महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांची...
अशीच अमुची शेती असती.... अशीच असती अमुची बक्कळ शेती, अहो, नोकरीच कधी मी केली नसती...! कौलारू छपराची असती तेथे वस्ती, गाय-म्हशी अन् दोन खिल्लारीही सोबती......
चंदगडी बोलीभाषा, माती आणि माणसाचं मार्मिक चित्रण करणारे पुस्तक : उंबळट कोल्हापूर येथील कमला महाविद्यालयाचे प्रा.डॉ. गोपाळ गावडे लिखित ‘उबळट’ या चंदगडी बोलीभाषेतील पहिल्या व्यक्तिचित्रणात्मक...
मानवाची शोध घेण्याची क्षमता अफाट आहे. आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. मानवी जीवन सुखकर बनवण्यासाठी नवतंत्रज्ञान शोधू शकतो. कोणत्याही संकटापुढे हार मानत नाही. अचानक...
तरुण शेतकऱ्यांच्यातील ही ऊर्जा योग्य कर्मासाठी वापरली जावी. शक्तीचा वापर योग्य ठिकाणी व्हायला हवा. हा आग्रह शेतकऱ्यांनी ठेवून शेतीत प्रगती साधायला हवी. आत्तापर्यंत अशाच सात्विक...
दिपावलीच्या सुट्टीत किल्ला तयार करण्याकडे चिमुकल्यांचा ओढा असतो. अनेक ठिकाणी किल्ले तयार करून शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा देण्यात येतो. कोल्हापूर येथील नंगीवली तालीम मंडळाने तयार...