‘मधुबाला’ लघुपटाचे सोमवारी शिवाजी विद्यापीठात स्क्रीनिंग कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागात सुरू असलेल्या बी. ए. फिल्म मेकिंग कोर्सचा प्रारंभ सोमवारी ( ता. 15...
इंग्रजी राज्य आल्यानंतर किल्ले पुरंदरवर गोऱ्या शत्रूला पहिलं सशस्त्र आव्हान दिलं, ते उमाजी नाईक – खोमणे या रामोशी मर्दानं. इंग्रजांनी त्याचा पराभव करून त्याला फाशी...
पृथ्वी स्थिर होतेय ! पृथ्वीसुद्धा स्फोट झाला तेव्हा एक तप्त वायुचा गोळा होती. पृथ्वीही सूर्याभोवती फिरू लागली. त्याचवेळी ती स्वत:भोवती फिरू लागली. तिला सुरुवातीला एक...
नवसंकल्पना राबविणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, हे धोरण शाहू महाराजांनी स्वीकारले होते. ऊस गाळण्याच्या लोखंडी घाण्यात अडकून शेतकऱ्यांची बोटे तुटतात म्हणून लाकडी घाणा तयार करणाऱ्यास...
कुपनलिका…घातक तंत्रज्ञान! जमिनीत मुरणारे पाणी केवळ दहा टक्के असताना, मानव आपल्या उपयोगासाठी जे पाणी वापरतो त्यातील सत्तर टक्के पाणी हे जमिनीतून उपसत आहे. याचा परिणाम...
तुकारामांना तर नाहीच नाही. कारण तो धर्म स्त्री शूद्रांना वेदांचा अधिकार नाकारणारा, उच्च-नीच जातिभेद मानणारा, कर्मकांडाच्या आहारी जाण्यास लावणारा, अंधश्रद्धेची जोपासना करणारा, ज्ञानेपणाचा आभास आव...
डब्यातले बरेच जण उजवीकडे बघतात. “मम्मा, मोर..मोर.. ” तोपर्यंत मम्माच इंग्लिश उफाळून येतं.” बेटा हा एस एस पीकॉक.. पीकॉक”मला लवकर करंटच आला नाही. मग बी.डी.ओ....
संतांचे अभंग हे केवळ धार्मिक नाहीत तर ते समाजनिष्ठ आणि जनतानिष्ठ आहे याचा सार्थ अभिमान सर्वांनाच लागेल. तुकारामांनी तर जीवनभर याच धर्तीवर आपले अभंग बेतले....
पारध्यांविषयी त्या वेळी फारशी चांगली मते नव्हती; पण शेवंतामावशी याला अपवाद होती. माझ्या माहेरी बर्याचशा कुटुंबांमध्ये शेवंताला घरातील लग्नसमारंभ, वास्तुशांती, जावळ काढण्यासारख्या कार्यक्रमांमध्ये आमंत्रण असायचे....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406