July 27, 2024
Home » Marathi Book

Tag : Marathi Book

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी

युगानुयुगे चालत आलेल्या परंपरेत अनेक पश्चिम महाराष्ट्रातील लेखकांनी आपल्या साहित्याद्वारे, आपल्या लेखणीद्वारे आपल्या साहित्यामध्ये वाचा फोडण्याचा कळवळून प्रयत्न केला. पण पुस्तकातील या गोष्टी पुस्तकातच राहतात...
काय चाललयं अवतीभवती

कोरोनाच्या विधायक बाजूंचा पहिला लेखाजोखा – लढा कोरोनाशी

कोरोना आणि अर्थचक्र यांचे नाते व्यस्त आहे. कोरोनामुळे जीव वाचणे आणि उद्योग व्यवसाय थांबणे हे अपरिहार्य होते. पण या परिस्थितीतून बाहेर पडावेच लागेल. शाश्वत विकासाचे...
काय चाललयं अवतीभवती

गावमातीतून दरवळणारा सुगंध : प्रतिभावंतांंचं गाव

प्रा. रामदास विठ्ठलराव केदार साहित्यिक, कवीप्राद्यापक श्री शिवाजी महाविद्यालय, वाढवणा (बु.), ता. उदगीर, जि. लातूरकेंद्रप्रमुख – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, अभ्यासकेंद्र, वाढवणा.बैल दौलतीचा धनी...
काय चाललयं अवतीभवती

रंकाळ्याची सर्वांगीण बखर ….

  ‘कोल्हापूरच्या जनजीवनाचा सखा’ असे ज्याचे यथोचित वर्णन केले जाते अशा वैभवशाली रंकाळा या निसर्गरम्य पर्यटनस्थळाची परिपूर्ण अशी माहिती या सर्वांगसुंदर पुस्तकातून शब्दबद्ध झाली आहे....
काय चाललयं अवतीभवती

माणसातल्या माणुसकीचा शोध घेणारी सारा शगुफ्ता

मोर आपले पाय बघून रडतो असे लिहिणारी सारा हे ठिक आहे, पण ती माझी माणसं बघून रडते असं का म्हणत असेल या उत्सुकतेपोटी तिच्याबद्दल जाणून...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406