January 23, 2026
Home » Indian history

Indian history

काय चाललयं अवतीभवती

अथणीमध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या 25 फूट उंच पुतळ्याचे उद्घाटन

अथणी – केंद्रीय दूरसंचार आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते रविवारी कर्नाटकमधील बेळगावी इथल्या अथणी इथं मराठा शिरोमणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 25...
काय चाललयं अवतीभवती संशोधन आणि तंत्रज्ञान

आंतर विद्याशाखीय परिषदेत होणार मराठा किल्ल्यांचे संशोधन

कणकवली – येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात १६ व १७ जानेवारी, २०२६ रोजी अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ३३ वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले...
संशोधन आणि तंत्रज्ञान

शिवरायांच्या स्वराज्यात बहुविध भाषेच्या धोरणाचा पुरस्कार

भाषा सुधारणा चळवळ शिवराय आणि मावळ्यांनी ज्या सफाईने तलवार चालविली त्याबरोबरच त्यांनी भाषेचा विकास घडवून आणला. त्यांच्यामुळे मराठी भाषेचे नवे युग सुरू झाले. मराठी भाषेच्या...
काय चाललयं अवतीभवती

शिवकालीन १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन

महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण; ऐतिहासिक दुर्गसंपदेला जागतिक ओळख मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील...
काय चाललयं अवतीभवती

बालकुमार घटकांमध्ये मूल्यशिक्षण रुजविणारे पुस्तक ‘असे होते आपले शाहू महाराज’

शाहू महाराजांच्या हृदयात दीनदलितांसाठी करुणेचा झरा: डॉ. जयसिंगराव पवार‘असे होते आपले शाहू महाराज’ या चरित्रग्रंथाच्या मराठीसह पाच भाषांतील आवृत्ती प्रकाशित कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू...
फोटो फिचर वेब स्टोरी व्हिडिओ

मराठी अन् संस्कृतला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते बदल केले ?

मराठी अन् संस्कृतला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते बदल केले ?...
काय चाललयं अवतीभवती स्पर्धा परीक्षा, शिक्षण

असे होते आपले शाहू महाराज

असे होते आपले शाहू महाराज या ग्रथांचा प्रकाशन सोहळा छत्रपती शाहू जयंती निमित्त दिनांक २६ जून, २०२५ रोजी सकाळी अकरा विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सिनेट सभागृहात...
कविता

इतिहासाचे सादरीकरण

इतिहासाचे सादरीकरण ज्याला जसा पाहिजे तसा,इतिहास दामटला जातो.ऐतिहासिक दामटादमटीत,इतिहास चेमटला जातो. ज्या पाहिजे त्या रंगात,इतिहास रंगवला जातो.कधी अकलेचे तारे तोडून,इतिहास गुंगवला जातो. अजेंडा पक्का करूनच,इतिहास...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!