January 23, 2026
Home » social reform

social reform

काय चाललयं अवतीभवती

प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार विनोद शिरसाठ यांना जाहीर

नागपूर – येथील मारवाडी फाऊंडेशनच्या वतीने समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या व्यक्तिला थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार दिला जातो. यंदाचा २०२५ चा हा पुरस्कार साधना साप्ताहिकाचे संपादक...
काय चाललयं अवतीभवती

महिलांचे निर्णयप्रक्रियेत समावेशन आवश्यक: खासदार सुप्रिया सुळे

शिवाजी विद्यापीठात ‘कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया: भाग-२’ पुस्तकाचे प्रकाशन कोल्हापूर: महिलांना निर्णयप्रक्रियेत सामावून घेऊन त्यांना त्यासाठी ताकद देणे यातून त्यांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण शक्य आहे, असे...
मुक्त संवाद

‘लोकसाधना’ महावृक्षाचा जनक

पुस्तकातील एक प्रसंग व अनुभव असा की ज्यामुळे डॉ. राजा दांडेकर यांचा आयुष्यातील माईलस्टोन वाटावा. तरुणपणी वरोरा येथे ते गेले होते. संध्याकाळी उशिरा पोहचुनही पुज्यनीय...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

परिवर्तनाच्या वाटेवर…

गणपतरावदादा यांनी आपल्या कार्याचा परीघ अधिक केला आहे. माती, शेती, निसर्ग, वृक्षवेली, पाणी, पशुपक्षी निसर्गातील सर्व घटकांना उत्तमप्रकारे वातावरण ठेवण्याचा नियोजनबद्धरित्या सुरू आहे. यामध्ये तज्ज्ञांचे...
मुक्त संवाद

विजय: आनंदी आनंद !

ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या श्रमिक मुक्ती आंदोलनाचे जेष्ठ कार्यकर्ते डॉ. विजय साठे यांचे शनिवार दि. १३ सप्टेंबर रोजी वयाच्या ६८ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन...
काय चाललयं अवतीभवती

अण्णाभाऊंची कादंबरी आशय आणि समाजचिंतन ग्रंथ म्हणजे त्यांच्या कादंबरी वाङ्मयाची पुनर्भेट – डॉ. रणधीर शिंदे

कोल्हापूर – अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीतील वास्तव व सम्यक समूहाचा विचारपट म्हणजे अण्णाभाऊंची कादंबरी: आशय आणि समाज चिंतन हा ग्रंथ होय. अण्णाभाऊंच्या सम्यक कादंबरीचा...
मुक्त संवाद

अण्णाभाऊंची कादंबरी आशय आणि समाज चिंतन

‘अण्णाभाऊंची कादंबरी आशय आणि समाज चिंतन’ हा ग्रंथ आपल्या हाती देताना मनस्वी आनंद होत आहे. मराठी साहित्याचे वाचक, विविध विद्यापीठातील अभ्यासक, विद्यार्थी आणि अण्णाभाऊ प्रेमींना...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

राजर्षी शाहु महाराज यांनी पर्यावरणासाठी दिलेले योगदान…

मकरंद ऐतवडे यांची कल्याणी आमनगी यांनी घेतलेली मुलाखत भाग – १ विषय – राजर्षी शाहु महाराज यांनी पर्यावरणासाठी दिलेले योगदान… मकरंद ऐतवडे यांची कल्याणी आमनगी...
काय चाललयं अवतीभवती

39 वा राजर्षी शाहू पुरस्कार प‌द्मश्री डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर

कोल्हापूर – राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट मार्फत गेली 38 वर्षे राजर्षी शाहूंना अभिप्रेत असणाऱ्या पुरोगामी विचारांचा प्रसार, प्रचार करण्याचे कार्य व त्यासाठी विविध व्याख्यानमाला...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

स्त्रीशिवाय कुटुंब, घरदार आणि संसार, ही कल्पनाच किती विचित्र

‘स्त्री-भृणहत्ये’च्या परिणामाचं प्रातिनिधिक चित्रण करणारी माझी ‘घरंगळण’ ही नवी (नववी) कादंबरी ‘संस्कृती प्रकाशन, पुणे’ यांच्या वतीने प्रकाशित झाली आहे. या कादंबरीला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ‘ग....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!