September 8, 2024
Home » Kisan Sabha

Tag : Kisan Sabha

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भाजपने तुंगभद्रा घटना गांभिर्याने घेण्याची गरज

तुंगभद्रा धरणाच्या 19 व्या गेटची साखळी तुटल्याने धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याची वेळ आली आहे. साखळी तुटण्याची ही घटना सरकारच्या बेजबादारपणाचे लक्षण आहे. याचा अखिल भारतीय...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अर्थसंकल्पाचा काय होईल परिणाम ? किसानसभेने व्यक्त केली चिंता

केंद्रीय अर्थसंकल्पावर किसानसभेची जोरदार टीका केंद्रीय अर्थसंकल्प स्पष्टपणे केंद्रीकरणाचा आणि राज्यांच्या संघराज्य अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे. शेती व्यवसायांचा नफा वाढवण्यासाठी शेतीच्या कॉर्पोरेटायझेशनकडे एक स्पष्ट मोहीम...
काय चाललयं अवतीभवती

मेधा पाटकर यांच्यावरील अटकेचा आदेश म्हणजे न्यायाची थट्टा

नवी दिल्ली – दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात मेधा पाटकर यांना 5 महिने तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाच्या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

खरीप पिकांचा MSP C2+50% च्या खाली

एमएसपी उत्पादन खर्चापेक्षा पन्नास टक्क्यांनी जास्त असल्याचा एनडीए सरकारचा दावा खोटा असल्याचे मत किसानसभेने व्यक्त केले आहे. याबाबत त्यांनी शेतकरी विरोधी सरकार विरोधात आवाज उठविण्याचे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!