June 17, 2025
Home » Mind Control

Mind Control

विश्वाचे आर्त

ध्यानमार्गातील अडथळ्यांचा प्रामाणिक उलगडा

जे जे ठाय समांस । तेथ आहाच जोडे घाउस ।पाठी एकदोनी घांस । हियाही भरी ।। २३१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – जें...
विश्वाचे आर्त

ध्यानाचा पंथ चालणारा, थांबणे त्याला माहीतच नाही…

नाडीतें सोडवी । गात्रांतें बिघडवी ।साधकातें भेडसावी । परि बिहावें ना ।। २१९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – नाड्या खुल्या करतो, अवयव शिथिल...
विश्वाचे आर्त

स्वतःच्या अंतःशक्तीला ओळखण्याची साधना

स्वाधिष्ठानवरिचिले कांठी । नाभिस्थानातळवटीं ।बंधु पडे किरीटी । वोढियाणा तो ।। २१० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – अर्जुना, शिश्नावरील काठांस व बेंबीच्या खालच्या...
विश्वाचे आर्त

ध्यान म्हणजे मनाचे स्थिरीकरण नव्हे तर अंतर्बोध

माजि उभारलेनि दंडे । शिरकमळ होय गाढें ।नेत्राद्वारींचीं कवाडें । लागूं पाहती ।। २०२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – पाठीच्या उभ्या कण्याच्या योगानें...
विश्वाचे आर्त

शरीर-मनाच्या चंचलतेवर नियंत्रण मिळवण्याचे मूळबन्ध हे एक प्रवेशद्वार

अर्जुना हें जाण । मूळबंधाचे लक्षण ।वज्रासन गौण । नाम यासी ।। १९९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – अर्जुना, हें मूळबंधाचे लक्षण आहे,...
विश्वाचे आर्त

…मगच त्या अंतःस्थ अधिष्ठानात ब्रह्म प्रकट होईल

जें येणे मानें वरवंट । आणि तैसेचि अति चोखट ।जेथ अधिष्ठान प्रगट । डोळां दिसे ।। १७१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – जैं...
विश्वाचे आर्त

बाह्य अवस्थेतून अंतर्गत आत्मसाक्षात्काराच्या दिशेने प्रवास

निगिजे पूर्वीलिया मोहरा । की येईजें पश्चिमेचिया घरा ।निश्चळपणें धनुर्धरा । चालणें एथिंचें ।। १५९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – अर्जुना, या मार्गात...
विश्वाचे आर्त

हेच अंतिम लक्ष्य आहे प्रत्येक आध्यात्मिक प्रवासाचं

हें राज्य वर सांडिजे । मग निवांता एथेंचि असिजे ।ऐसे शृंगारियांहि उपजे । देखतखेवों ।। १७० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – जें स्थान...
विश्वाचे आर्त

अभ्यासाचे बळ हे वैराग्याचा पाया

तरी अभ्यासाचेनि बळें । प्रत्याहारीं निराळे ।नखी लागेल ढाळें ढाळें । वैराग्याची ।। ५७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – तरी अभ्यासाच्या बळानें, चढण्यास...
मुक्त संवाद

मन हा मोगरा !

दोन मन असतात एक बहिर्मन व दुसरे अंतर्मन; पण हे कधीच खोटे बोलू शकत नाही ते आपल्याला चांगल्या मार्गावर नेण्याचा वारंवार सूचना देत असतात. सौ...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!