January 23, 2026
Home » inner peace

inner peace

विश्वाचे आर्त

मनाचे भटकणे थांबते कसे ?

परी मनाचेनि स्थैर्ये धरिला । भक्तीचिया भावना भरला ।योगबळें आवरला । सज्ज होउनी ।। ९६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – परंतु मनाच्या स्थिरतेनें...
विश्वाचे आर्त

सातत्य, धैर्य आणि साधनांचा योग्य वापर केल्यास निश्चित यश

येणेंचि अभ्यासेंसि योगु । चित्तासि करीं पां चांगु ।अगा उपायबळें पंगु । पहाड ठाकी ।। ८१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय ८ ओवीचा अर्थ – याच अभ्यासाबरोबर...
विश्वाचे आर्त

स्वतःच्या अस्तित्वाच्या केंद्राकडे वळण्याची प्रक्रिया म्हणजे अध्यात्म

सांगा कवण तें ब्रह्म । कायसया नाम कर्म ।अथवा अध्यात्म । काय म्हणिपे ।। २ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – सांगा, तें ब्रह्म...
विश्वाचे आर्त

जीवनाच्या सार्थकतेसाठी सात्त्विक वार्‍यांची निवड

तैसें देशियेचिया हवावा । इंद्रियें करिती राणिवा ।मग प्रमेयाचिया गांवा । लेसा जाइजे ।। २०९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – त्याप्रमाणें मराठी भाषेच्या...
विश्वाचे आर्त

शब्दांच्या बाह्य झगमगाटातून मुक्त व्हा अन् गाभ्याच्या दिशेने प्रवास करा

बुद्धीचिया जिभा । बोलाचा न चाखतां गाभा ।अक्षरांचियाची भांवा । इंद्रियें जिती ।। २०७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – तसे बुद्धीच्या जिव्हेनें शब्दांतील...
विश्वाचे आर्त

अध्यात्मलाभ म्हणजे काय ?

ऐसा अध्यात्मलाभ तया। होय गा धनंजया ।भांडवल जया । उद्ममीं मी ।। १७८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – अर्जुना, ज्याच्या व्यापाराला भांडवल मी...
विश्वाचे आर्त

स्वतःच्या सत्यरूपाशी एकरूपता हेच अंतिम कार्य

पै जो जिये देवतांतरीं । भजावयाची चाड करी ।तयाची ते चाड पुरी । पुरविता मी ।। १४३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – परंतु,...
विश्वाचे आर्त

जीवनात प्रकाश हवा असेल तर…

आणि फळाचिया हांवा । हृदयी कामा जाला रिगावा ।कीं तयाचिये घसणी दिवा । ज्ञानाचा गेला ।। ३९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – आणि...
विश्वाचे आर्त

‘सोहंभाव’ म्हणजे अहंकार नाही, तर आत्मजाणीव

ते उपरतीचां वांवी सेलत । सोहंभावाचेनि थावें पेलत ।मग निघाले अनकळित । निवृत्तितटीं ।। १०१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – वैराग्यरूपी हातांना पाणी...
विश्वाचे आर्त

‘निवृत्ती’ म्हणजे संन्यास नव्हे, तर जगण्यातली मुक्ती

जया ऐक्याचिया उतारा । बोधाचा जोडला तारा ।मग निवृत्तीचिया पैल तीरा । झेंपावले जें ।। १०० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – व ज्यांना...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!