शरीर आणि आत्मा हे वेगवेगळे आहेत. हे जाणणे यालाच आत्मज्ञान असे म्हटले आहे. या ज्ञानाचे नित्य स्मरण ठेवण्याने आपण आत्मज्ञानी होतो. हे ज्ञान आत्मसात करणे...
पण हे परकाया प्रवेश करणे इतकेही सोपे नसते. त्या वेदना किंवा तो आनंद आपल्याला त्या व्यक्तीच्या आत डोकावून बघावा लागतो. लिहीलेल्या सगळ्याच भावना प्रेम असो...