June 25, 2025
Home » जनजागृती

जनजागृती

काय चाललयं अवतीभवती

सूर्यभान काव्यसंग्रहात समाजाला भान देणारी कविता

कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर लिखित सूर्यभान काव्यसंग्रहात समाजाला भान देणारी कविताप्रभा प्रकाशन प्रकाशित सूर्यभान काव्यसंग्रहाचे ॲड.देवदत्त परुळेकर यांच्या हस्ते प्रकाशनसिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची...
मुक्त संवाद

करपल्लवीतून छत्रपती शिवाजी महाराज यांनी चेतवली जनतेच्या मनामनांत स्वराज्याची ज्वाला

करपल्लवीचा शिवकालीन वापर, त्याचे सांस्कृतिक व राजकीय महत्त्व, त्यामागची तत्वज्ञाने आणि तिचा आजच्या काळातील अनुकरणीय वारसा यांचा सविस्तर मागोवा… करपल्लवी – एक सूक्ष्म अभिव्यक्तीचा संगम...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सावधान ! बॉक्साईट खाणकाम प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचे शासनाचे प्रयत्न

कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा नव्याने बॉक्साईट खाणकाम प्रकल्पं सुरु करण्याचे शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. संपूर्ण पश्चिम घाट, तेथील पर्यावरण, जैवविविधता पुर्णपणे नष्ट झाल्यावरच अंमलबजावणी होईल, अशी...
मनोरंजन

घटनात्मक हक्कांची जाणीव करून देणारा  ‘२६ नोव्हेंबर’ चित्रपट

‘२६ नोव्हेंबर’  हा केवळ चित्रपट नसून, ही एक चळवळ आहे. अनिल कुमार जवादे आणि निलेश ओंकार निर्मित, सचिन उराडे लिखित आणि दिग्दर्शित ‘२६ नोव्हेंबर’ हा...
संशोधन आणि तंत्रज्ञान

लोकशाहीला बळ देणारे छपाई यंत्र !

न्युकोमन या संशोधकांने वाफेवर चालणारे यंत्र तयार केले. या वाफेच्या शक्तीचा वापर अठराव्या शतकाच्या अखेरीस गट्टेनबर्ग यांचे यंत्र चालवण्यासाठी सुरू झाला. त्यामुळे छपाई प्रतींचा वेग...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!