July 15, 2025
Home » Shivaji Maharaj

Shivaji Maharaj

काय चाललयं अवतीभवती

शिवकालीन १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन

महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण; ऐतिहासिक दुर्गसंपदेला जागतिक ओळख मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील...
फोटो फिचर वेब स्टोरी व्हिडिओ

मराठी अन् संस्कृतला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते बदल केले ?

मराठी अन् संस्कृतला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते बदल केले ?...
मुक्त संवाद

करपल्लवीतून छत्रपती शिवाजी महाराज यांनी चेतवली जनतेच्या मनामनांत स्वराज्याची ज्वाला

करपल्लवीचा शिवकालीन वापर, त्याचे सांस्कृतिक व राजकीय महत्त्व, त्यामागची तत्वज्ञाने आणि तिचा आजच्या काळातील अनुकरणीय वारसा यांचा सविस्तर मागोवा… करपल्लवी – एक सूक्ष्म अभिव्यक्तीचा संगम...
पर्यटन

पन्हाळगडावरील शिवतीर्थ तलावातील शिवस्मारक सुशोभीकरणासाठी विकास आराखडा तातडीने तयार करावा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील पन्हाळा महत्त्वाचा किल्ला आहे. या गडवरील ऐतिहासिक शिवतीर्थ तलावातील शिवस्मारकाचे सुशोभीकरण दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. या सुशोभीकरणासाठी आवश्यक...
पर्यटन फोटो फिचर वेब स्टोरी

आणि पुन्हा रांगण्याची आठवण झाली…🚩

आणि पुन्हा रांगण्याची आठवण झाली…🚩 पन्हाळगड महोत्सवात रांगणागडच्या माहितीपटाला द्वितीय क्रमांकच बक्षीस मिळालं.आणि पुनः तो थरारक प्रवास आठवला. आम्ही मावळे@ सुदेश सावगावकर@ पद्माकर लोहार@ प्रविण...
मुक्त संवाद

छत्रपती शिवाजी महाराजांची आंतरभारती स्वराज्य संकल्पना

शिवरायांचे आठवावे रुप ।शिवरायांचा आठवावा साक्षेप ।शिवरायांचा आठवावा प्रताप ।भूमंडळी ।।आज शासकिय तारखेनुसार शिवाजी महाराज यांची जयंती. त्यानिमित्ताने शिवाजी महाराज यांची स्वराज्य संकल्पना ही आंतरभारतीवर...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

शेतकऱ्यांचा राजा -शिवकालीन शेती

॥ शेतकऱ्यांचा राजा -शिवकालीन शेती ॥वर्षानुवर्ष पिचत पडलेल्या, परकीय राजवटी खाली दबलेल्या आणि शेती उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला बळीराजानंतर पुन्हा एकदा उर्जितावस्था आणून देणारा राजा शिवाजी...
काय चाललयं अवतीभवती

शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने रयतेचे राजा होते

विचारवंत आनंद मेणसे, कवी अजय कांडर यांच्या उपस्थितीत कट्टा नाथ पै सेवांगणच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ कट्टा – शिवाजी महाराजानी आपले सैन्य हे गोर गरीब जनतेमधून...
विशेष संपादकीय

क्षणाक्षणाला हिंदुत्व दाखविणारे दंडुके, ‘मिशी’- ‘धारी ‘ आहेत कुठे ?

क्षणाक्षणाला हिंदुत्व दाखविणारे दंडुके, ‘मिशी’- ‘धारी ‘ आहेत कुठे ? आपल्या इतिहासाकडून आपण काय शिकायचं असतं, हे ज्या सत्ताधाऱ्याना माहीत नसतं त्यांना इतिहास म्हणजे फक्त...
काय चाललयं अवतीभवती व्हिडिओ

स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांच्या समाधीकडे शासनाचे दुर्लक्ष – विश्वास पाटील

स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांच्या समाधीकडे शासनाचे दुर्लक्ष – विश्वास पाटील छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिताश्री आणि राजमाता जिजाऊ यांच्या कुंकवाच्या धन्याची समाधीकडे शासनाचे दुर्लक्ष...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!