October 25, 2025
Home » सत्ता संघर्ष

सत्ता संघर्ष

सत्ता संघर्ष

शनिवारवाड्यातील नमाज…

मुंबई कॉलिंग – दोन मुस्लिम महिलांनी नमाज पढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मेधा कुलकर्णींनी थेट शनिवारवाडा गाठून आंदोलन केले. मजारी हटविण्याची मागणी केली. या मजारीची नोंद...
सत्ता संघर्ष

दीपोत्सव ठाकरे बंधुंचा…

मुंबई कॉलिंग गेल्या अकरा महिन्यात नऊ वेळा आणि जुलै महिन्यापासून पाच महिन्यात सात वेळा ठाकरे बंधू एकमेकांना भेटले. महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर...
सत्ता संघर्ष संशोधन आणि तंत्रज्ञान

जी. डी. नायडू: कोइम्बतूरचे संपत्ती निर्माते !

कोईमतूरच्या विकासामध्ये भर टाकणाऱ्या दहा किलोमीटरच्या उड्डाणपुलास गेल्या शतकात होऊन गेलेला एक अवलिया संशोधक, तंत्रज्ञान विकसित करणारे जी. डी. नायडू यांचे नाव देण्यात आले आहे....
विशेष संपादकीय सत्ता संघर्ष

बार्शीचे एक रत्न…

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते : कॉम्रेड अमर शेख जयंती विशेष… संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपल्या खणखणीत शाहिरीने अवघ्या महाराष्ट्रीय जनतेच्या मनात स्वदेश प्रेम निर्माण करणारे लोकशाहीर...
सत्ता संघर्ष

मुंबईत विरोधकांचा हल्लाबोल : मतदारयादीतील घोळाचा विस्फोट !

मुंबई कॉलिंग मतदारयादीतील घोळ चव्हाट्यावर … विविध राज्यात विधानसभा निवडणुकीत विशेषत: महाराष्ट्र, हरियाणामधे मतांची चोरी झाला या मुद्द्यावरून राहुल गांधी गेल्या तीन महिन्यांपासून राष्ट्रीय पातळीवर...
सत्ता संघर्ष

कबुतरप्रेमी जैन मुनींचा नवा पक्ष मैदानात

मुंबई कॉलिंग राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतून महापालिकेने एक्कावन्न कबुतरखाने सार्वजनिक ठिकाणाहून हटवले हे बहुसंख्य जैन समाजाला मान्य झालेले नाही. कबुतरखान्यांच्या मुद्यावरून काही जैन मुनी तर...
विशेष संपादकीय सत्ता संघर्ष

सरन्यायाधीशांवर बूट फेकणारा मोकाट कसा ?

स्टेटलाइन – डॉ. सुकृत खांडेकर सरन्यायाधीश गवईंवर सर्वोच्च न्यायालयात बूट फेकून मारल्याची घटना दुपारी साडेबारा वाजता घडली, सर्व राजकीय पक्षांकडून या घटनेचा निषेध केला जात...
विशेष संपादकीय सत्ता संघर्ष

मराठवाड्यात हाहाकार, मुंबईत उद्घाटनांची दिवाळी..!

राज्य सरकारने जे पॅकेज जाहीर केले आहे ते तुकडे तर आहेतच. त्यातून शेतकऱ्यांच्या हाती काही लागणार नाही तुटपुंजी मदत मिळेल. ती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील महिने...
सत्ता संघर्ष

नवी मुंबई विमानतळाचे नामकरण कधी ?

मुंबई कॉलिंग – नवी मुंबईच्या उभारणीत रायगड जिल्ह्यातील लोकनेते दि. बा. पाटील यांचे योगदान सर्वात मोठे आहे. शेतकऱ्याच्या जमिनी मिळवून देण्यात त्यांची भूमिका मोठी होती....
सत्ता संघर्ष

दसरा मेळाव्यात रामदास कदम असे का बोलले ?

मुंबई कॉलिंग – उद्धव यांचे निकटवर्तीय माजी मंत्री अॅड. अनिल परब यांनी कदम यांना आपण कोर्टात खेचणार असल्याची धमकी दिली आहे. ते म्हणतात- बाळासाहेबांच्या अंतिम...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!