January 19, 2026
Home » political analysis India

political analysis India

सत्ता संघर्ष

विरोधी पक्षनेत्याचे वावडे का ?

मुंबई कॉलिंग – महाराष्ट्र देशातील सर्वात पुरोगामी राज्य आहे असे आपण समजतो. देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही महाराष्ट्रात आहे, असे आपण अभिमानाने सांगतो. महायुतीचे विधानसभेत...
सत्ता संघर्ष

बिहारनंतर आता पश्चिम बंगाल…

स्टेटलाइन – बिहारप्रमाणे बंगालमधे जंगलराज थोपवायचे असेल तर कोलकत्याच्या सिंहासनावर भाजपची सत्ता येणे गरजेचे आहे असे भाजप सांगत आहे. बिहारप्रमाणे बंगालमधेही जंगलराजचा मुद्दा आक्रमकपणे मांडण्याची...
सत्ता संघर्ष

बिहारच्या जनतेची पुन्हा एकदा फसवणूक..!

बिहारला नैसर्गिक साधन संपत्ती आहे. जमीन चांगली आहे. पाण्याचा पुरवठा भरपूर आहे. मनुष्यबळ खूप आहे. या साऱ्याचा सदुपयोग करून घेऊन नवी दिशा देण्याची वणवा आहे....
सत्ता संघर्ष

काँग्रेसचे दिवास्वप्न…

काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात लोकसभा, तसेच दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे आत्मचिंतन होईल असे वाटले होते, पण तसे घडले नाही. आपण कुठे नेमके कमी पडतोय...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!