भारत – जर्मनी संयुक्त निवेदन नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून जर्मनीच्या संघीय प्रजासत्ताकाचे फेडरल चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांनी 12-13 जानेवारी 2026 रोजी...
विश्वभारती ही संकल्पना मुळातच “सर्वांचे अस्तित्व परस्परांवर अवलंबून आहे” या तत्त्वावर उभी आहे. मानव, प्राणी, वनस्पती, जल, वायू, माती आणि सूक्ष्म जीव यांचे एक अदृश्य...
जगाचा नकाशा पाहताना एखादी व्यापक सौंदर्यरेषा जाणवते — नद्या, तळी, समुद्र, हिमनद्या…जलचक्राची अखंड गती पृथ्वीला जिवंत ठेवते. पण आज या जीवनदायी घटकावरच काळाचे सावट दाटून...
मानवजातीसमोरील संकट, प्रयत्न, प्रयोग आणि पुढील आव्हानांचा सखोल वेध मानवजातीने प्रगतीचे शिखर गाठताना पृथ्वीच्या छातीत खोलवर अनेक जखमा केल्या. वायू प्रदूषण, नद्यांचे विषारी होणे, समुद्रातील...
मकरंद ऐतवडे यांची कल्याणी आमनगी यांनी घेतलेली मुलाखत भाग – १ विषय – राजर्षी शाहु महाराज यांनी पर्यावरणासाठी दिलेले योगदान… मकरंद ऐतवडे यांची कल्याणी आमनगी...
मी लांगीवरूनच दादाला आवाज दिला,“ दादा…ए $$ दादा… मावशे ए $$ मावशे जमलं बरंका एकदम भारी, परतेक खड्ड्यात आंब्याचं पिल्लू उगलं एकदम टरारबुंग …!!” हिरा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406