December 1, 2023
Home » अध्यात्म

Tag : अध्यात्म

विश्वाचे आर्त

कृत्रिम बुद्धिमतेच्या मर्यादा ओळखा अन्…

कृत्रिम बुद्धिमतेने क्षणात सर्व समस्या सुटू शकतील. क्षणात सर्व काही सहज उपलब्ध होऊ शकेल. पण त्यालाही मर्यादा आहेत हे लक्षात घ्यायला हवे. तो स्व चा...
विश्वाचे आर्त

आत्मप्रकाशरुपी ज्योतीने सद्गुरुकडून होते साधकाची ओवाळणी

जीवन आनंदी, प्रकाशमान व्हावे असे वाटत असेल तर प्रथम मन आणि प्राण यांच्यात बदल घडायला हवा. तरच आपले जीवन हे प्रकाशमान होईल. सद्गुरुंचा नित्य तसा...
विश्वाचे आर्त

सेवा अन् व्यापार याचा अर्थ समजून हवा व्यवहार

सर्वच गोष्टी आजकाल पैशामध्ये विकत घेतल्या जातात. पण प्रेम कधी पैशाने विकत मिळत नाही. प्रेम विकत मिळत नाही, मग भक्ती कशी पैशाने विकत घेता येईल....
विश्वाचे आर्त

सत्य बाहेर काढण्यासाठी हवे दक्षत्व

बुद्धीबळ खेळताना आपण जितके स्थिर राहून विचार करू, मन लावून विचार करू तितक्या चांगल्या चाली आपण खेळू शकतो. यातूनच विजयाचा मार्ग सुकर होतो. हे झाले...
विश्वाचे आर्त

स्वतः तेजस्वी झालो तरच इतरांना तेजस्वी करू शकू

नाव आणि जात यावर तुमचे व्यक्तिमत ठरत नसते तर तुमच्यातील गुणांनी तुम्ही स्वतःचे व्यक्तिमत्व घडवायचे असते. यासाठीच चांगल्या गुणांचा, व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास हा करायचा असतो यातून...
विश्वाचे आर्त

जीव अन् आत्म्याची सुखद अनुभुती

सर्व जीवातील तत्त्व हे एकच आहे. आपण दुध पिल्यानंतर त्यापासून शरीराला तेजी येते. अन् सापाने दुध पिले तर त्यापासून विष उत्पन्न होते. मानवाचे शरीर अन्...
विश्वाचे आर्त

फसवणूक होऊ नये यासाठीच अभ्यासाची गरज

फसवणूक होऊ नये यासाठीच दक्षता, जागरूकता ही महत्त्वाची आहे. अनेकदा आपण आमिषांना बळी पडतो. यापासून दूर राहाण्यासाठीच योग्य ती खबरदारी ही घ्यायला हवी. जागरूक राहूनच...
विश्वाचे आर्त

नैसर्गिक प्रेमातूनच शाश्वत ज्ञानानुभव

पहिल्या भेटीतील बोलीचे चार शब्दच आंतरिक ओढ निर्माण करतात. एखाद्याची बोली आपणाला मोहित करून टाकते. पहिल्या भेटीतील निरपेक्ष भाव, मनमोकळ्या गप्पा नकळतच नैसर्गिक प्रेमात रुपांतरीत...
विश्वाचे आर्त

प्रभुंच्या ठायी चित्त ठेवून करावीत सकळ कर्मे 

कर्म संन्यास आणि त्याग हा विषय समजण्यासाठी तसा खूप कठीण आहे. यात भक्ताला अनेक प्रश्नही पडतात. यासाठी हा विषय तज्ज्ञांकडूनच, आत्मज्ञानी संताकडूनच समजून घेणे कधीही...
विश्वाचे आर्त

भावी काळात शेतीचे महत्त्व वाढणार

अर्थव्यवस्था कधी ढासळेल याचा नेम नाही. अशा या अर्थव्यवस्थेत शेती हाच एकमेव उद्योग आहे जो सर्वांना तारणारा आहे. यासाठी शेतीला उत्तम दिवस येणार आहेत हे...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More