January 16, 2026
Home » Indian Philosophy

Indian Philosophy

विश्वाचे आर्त

दुसऱ्याच्या पूर्णत्वातून मिळणारी तृप्ती श्रेष्ठ

देखा बालकाचिया घणी घाइजे । कां शिष्याचेनि जाहलेपणें होईजे ।हें सद्गुरूचि एकलेनि जाणिजे । कां प्रसवततिया ।। ५५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ –...
विश्वाचे आर्त

ज्ञानेश्वरी केवळ वाचायची नाही, तर जगायची…

ऐसेनि हें सकळ ज्ञानीं समर्पे । मग ज्ञान तें ज्ञेयीं हारपे ।पाठीं ज्ञेयचि स्वरुपें । निखिल उरे ।। ५२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ...
विश्वाचे आर्त

ज्ञानेश्वरीचे अंतिम अमृत

तेवी अहंभावो जाय । तरी ऐक्य तें आधीचि आहे ।हेंचि साचें जेथ होये । तो अधियज्ञु मी ।। ४५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ...
विश्वाचे आर्त

आत्मा कसा आहे ?

जो चेतनेचा चक्षु । जो इंद्रियदेशींचा अध्यक्षु ।जो देहास्तमानीं वृक्षु । संकल्पविहंगमाचा ।। ३४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – जो चेतनेचा प्रकाशक आहे,...
विश्वाचे आर्त

परब्रह्म म्हणजे काय ?

जें ऐसेंही परि विरुळें । इये विज्ञानाचिये खोळे ।हालवलेंही न गळे । ते परब्रह्म ।। १७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – जें इतकेंहि...
विशेष संपादकीय

विश्वभारती संकल्पना : मानवतेचा एकात्म मार्ग

भाषा वाद, सीमा वाद, धर्माधारित संघर्ष आणि लोकसंख्या विस्फोट यांसारख्या समस्या आजच्या जागतिक समाजासमोर उभ्या असलेल्या अत्यंत गंभीर आणि ज्वलंत प्रश्नांपैकी आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान आणि...
विश्वाचे आर्त

अधियज्ञ म्हणजे काय ?

देवा अधियज्ञ तो काई । कवण पां इये देहीं ।हें अनुमानसि कांहीं । दिठी न भरे ।। ४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ –...
विश्वाचे आर्त

स्वतःच्या अस्तित्वाच्या केंद्राकडे वळण्याची प्रक्रिया म्हणजे अध्यात्म

सांगा कवण तें ब्रह्म । कायसया नाम कर्म ।अथवा अध्यात्म । काय म्हणिपे ।। २ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – सांगा, तें ब्रह्म...
विश्वाचे आर्त

इच्छा, काम आणि द्वेष : मनाच्या जन्मकथेतील ज्ञानेश्वरीचा अद्भुत उलगडा

तै इच्छा हे कुमारी जाली । मग ते कामाचिया तारुण्या आली ।तेथ द्वेषेंसी मांडिली वराडिक ।। १६६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – तेंव्हा...
विश्वाचे आर्त

गगनरूप आत्म्याचा अनुभव

जरी पवन हालवूनि पाहिजे । तरी गगनावेगळा देखिजे ।एऱ्हवी गगन तो सहजें । असे जैसें ।। ११५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – जरी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!