June 25, 2025
Home » भक्ती चळवळ

भक्ती चळवळ

काय चाललयं अवतीभवती

समर्थ रामदासांचे मठ तंत्रज्ञानाने जोडावेत

समर्थ रामदासांचे मठ तंत्रज्ञानाने जोडावेत – डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादनश्रीमत् ग्रंथराज दासबोध अध्ययनातर्फे डोंगरे महाराज लिखित ‘तत्त्वार्थ रामायण’ या ग्रंथाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन पुणे...
मुक्त संवाद

चोखोबांचा परिवार : एक शोध

चोखोबाच्या परिवाराचा असा धांडोळा घेण्याची इच्छा त्यांच्यासारख्या अभ्यासकास व्हावी हेच मुळी मला सांस्कृतिकदृष्ट्या फार अर्थपूर्ण वाटते. आजच्या काळात असे अभ्यास मनाला नक्कीच नवी उभारी देणारे...
विश्वाचे आर्त

माझा मराठीचि बोलु कौतुके

माझा मराठीचि बोलु कौतुके । परि अमृतातेंही पैजासीं जिंकें ।ऐसी अक्षरें रसिकें । मेळवीन ।। १४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – माझें हें...
मुक्त संवाद

तुकाराम महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर – वैचारिक नाते

१४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यांनी भारतीय संविधानाचा मसुदा लिहिला व संविधानाचे शिल्पकार झाले. त्यांनी वंचित समाजासाठी मोठा लढा दिला. त्यासाठी त्यांनी...
विश्वाचे आर्त

भ्रांतिनाश, मनशुद्धी अन् आत्मस्वरूपाची अनुभूती

जेणें भ्रांतीपासूनि हिरतलें । गुरुवाक्यें मन धुतले ।मग आत्मस्वरूपीं घातलें । हारौनिया ।। ३४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा ओवीचा अर्थ – ज्यानें विषयांपासून हिरावून घेतलेंल...
विशेष संपादकीय

महाराष्ट्रातल्या महान संतांनी केले ऋषींचे ज्ञान सुलभ: नरेंद्र मोदी

नवी दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन… मराठीमध्ये सौदर्यही आहे, संवेदनाही आहे, समानताही आहे, समरसताही आहे, त्यात अध्यात्माचे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!