January 23, 2026
Home » Advaita philosophy

Advaita philosophy

विश्वाचे आर्त

ज्ञानेश्वरांची भाक

तूं मन बुद्धि सांचेसीं । जरी माझिया स्वरूपीं अर्पिसी ।तरी मातेंचि गा पावसी । हे माझी भाक ।। ७९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ...
विश्वाचे आर्त

अध्यात्म म्हणजे काय ?

ऐशिया आपुलियाची सहजस्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती ।तया नाम सुभद्रापती । अध्यात्म गा ।। १९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – अर्जुना, याप्रमाणे...
विश्वाचे आर्त

शब्दांच्या माध्यमातून अनंत विस्ताराचे दर्शन….विस्तृत ब्रह्मज्ञानाची एक चमक

पवन कवणातें न शिवेचि । आकाश कें न समायेचि ।हें असो एक मीचि । विश्वीं असें ।। १६० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ –...
विश्वाचे आर्त

हेच माझं रूप, हेच माझं स्वरूप

कां जे तनुमनुप्राणें । तें आणिक कांहीचि नेणे ।देखे तयातें म्हणे । हे मायाचि की माझी ।। १२१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ –...
विश्वाचे आर्त

हेच ज्ञान, हेच प्रेम, अन् हेच मोक्ष

म्हणोनि आपुलालिया हिताचेनि लोभे । मज आवडे तोही भक्त झोंबे ।परी मीचि करी वालभें । ऐसा ज्ञानिया एकु ।। ११९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा...
विश्वाचे आर्त

गगनरूप आत्म्याचा अनुभव

जरी पवन हालवूनि पाहिजे । तरी गगनावेगळा देखिजे ।एऱ्हवी गगन तो सहजें । असे जैसें ।। ११५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – जरी...
विश्वाचे आर्त

‘सोहंभाव’ म्हणजे अहंकार नाही, तर आत्मजाणीव

ते उपरतीचां वांवी सेलत । सोहंभावाचेनि थावें पेलत ।मग निघाले अनकळित । निवृत्तितटीं ।। १०१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – वैराग्यरूपी हातांना पाणी...
विश्वाचे आर्त

साधना म्हणजे मडकं पुन्हा माती होऊ देण्याचं धैर्य

पैं पृथ्वीयेचा घटु कीजे । सवेंचि पृथ्वीसि मिळे जरी मेळविजे ।एऱ्हवीं तोचि अग्निसंगे असिजे । तरी वेगळा होय ।। ६५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा...
विश्वाचे आर्त

विकार म्हणजे मनाचे क्षणिक ढग

“अग्नी व धूराच्या उदाहरणातून आत्म्याची निर्लेपता आणि साक्षीभावाचे गूढ उलगडणारे ज्ञानेश्वरीतील अद्वैत तत्त्वज्ञान.” सांगे अग्नीस्तव धूम होये । तिये धूमीं काय अग्नी आहे ।तैसा विकारु...
विश्वाचे आर्त

ज्ञानेश्वरीतील निसर्गदर्शन : संतवाणीतील पर्यावरणशास्त्र

आजचा मनुष्य ‘पर्यावरण’ हा शब्द ऐकला की त्याला आठवतात — हवामान बदल, वृक्षतोड, प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग, आणि प्राण्यांचा नाश. पण विचार करा — हे सगळं...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!