गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरागुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमःशास्त्रामध्ये गुरुचे महत्व सांगितले आहे तो ब्रह्मा विष्णू महेश व साक्षात परब्रम्ह आहे गुरुची थोरवी फार...
प्रत्येक व्यक्ती एकमेकांना माऊली असे संबोधते. एकमेकाचे चरण स्पर्श करते. एकमेकांना आधार देते. आपल्याबरोबर आपल्या सहकार्यांचीही काळजी घेते. या पाचही पालख्यांचा कुणी नेता नसतो. कुणी...
मानव धर्माच्या रक्षणासाठी हे युद्ध आहे. सध्या हे युद्ध अनेक पातळ्यावर सुरू आहे. दुरदृष्टीचा विचार करून मानवाच्या रक्षणासाठी हे युद्ध लढायचे आहे. मग हे युद्ध...
विठ्ठला तुझ्या वारीतछान भजन गाता आलंमाणसांच्या समुद्राचाएक थेंब होताआलं किती अंतर चाललोपायांना कळलं नाहीभिजलो चिखला पावसातमन मात्र मळलं नाही माऊली माऊली म्हणतपावलं गिरकी घ्यायचीभूक सुद्धा...
कौरव पांडवांच्या युद्धात कौरवांचा पराभव होतो. सर्व कौरव मारले जातात. धृतराष्ट्राचे पुत्र मारले जातात. दुर्योधनाचा वध भीम करतो. युद्ध समाप्तीनंतर धृतराष्ट्र पांडवांना भेटायला येतो. अर्थात...
शत्रूला कधी पाठ दाखवून पळून जायचे नसते. तसे केल्यास तो आपला पाठलाग करतो, अन् आपणाला गाठून संपवतो. यासाठीच परिस्थितीशी सामना करण्याचा विचार सदैव ठेवायला हवा....
साखरेचा त्रास असणाऱ्या व्यक्तीला गोड प्रसाद खाण्याचा आग्रह केला जातो. देवाचा नैवद्य टाकून कसा चालेल म्हणून तोही श्रद्धे पोटी खातो अन् आजार बरा होण्याऐवजी बळावतो....
बाबा महाराज आर्वीकर म्हणतात, ध्यान ही करावयाची गोष्ट नव्हे. सप्रेम ज्ञानच साधकाला, भक्ताला ध्यानारूढ करते शुष्कज्ञान नव्हे ! ध्यान सुरु झाले म्हणजे ज्ञान व ध्यान...
साधनेतून स्वतःची ओळख करून घ्यायची असते अन् स्वतः आत्मज्ञानी व्हायचे असते. जीवन जगताना ही जाणिव सदैव राहावी यासाठी साधना आहे. अनुभुती घेऊन जीवन सुखकर करण्यासाठी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406