July 27, 2024
Home » Solapur

Tag : Solapur

काय चाललयं अवतीभवती

निर्मला मठपती साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

निर्मला मठपती फाऊंडेशन, सोलापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार मराठी साहित्य विश्वातील सुप्रसिध्द लेखिका / कवयित्री कै. निर्मला मठपती यांच्या स्मरणार्थ फाऊंडेशनच्या विश्वस्तांनी...
मुक्त संवाद

आंबा आठवणीतला

आहाहा!!! मधुर गोड रसाने रसना आणि आत्मा तृप्त होई. ओघळलेल्या रसानी कोपर, हात, तोंड आणि फ्राॅक केशरी होवून जाई. हात धुतला तरी आंब्याचा गोड वास...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भूजल आणि भू-तापमान : एक निरिक्षण

भूजल हे भु-तापमान नियंत्रणात मोठी भूमिका बजावते. भूजल पातळी खोल जाण्यानं, जलधर रिकामे झाल्याने भु-तापमान वाढून कितीतरी ईतर समस्या निर्माण होतात. वृक्षलागवड न टिकणे हा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर उभारला बेकरी उद्योग…

माळशिरस तालुक्यात मी बारा लाख त्रेपन हजार रुपयांच्या पहिल्या मीलेट्स बेकरीची मुहर्तमेढ खऱ्या अर्थाने रोवली आहे. हा उद्योग सुरु करताना मला अनेक अडचणी आल्या. पहिली...
काय चाललयं अवतीभवती

निर्मला मठपती फाउंडेशनचे साहित्य पुरस्कार जाहीर

सोलापूर येथील निर्मला मठपती फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारे साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. अध्यक्षा शिवांजली स्वामी व सचिंव उत्तरेश्वर मठपती यांनी हे पुरस्कार जाहीर केले. या...
काय चाललयं अवतीभवती

गावगाडा साहित्य पुरस्कार जाहीर

वडशिवणे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने ग्रामीण लोकमानस आणि लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या मराठीतील दर्जेदार संहित्यकृतीना गावगाडा साहित्य पुरस्कार देण्यात येतात. २०२२...
मुक्त संवाद

जीवनाच्या होरपळीतही उन्नतीचा विचार पेलणारा कथासंग्रह : भोगवटा

जीवनाच्या होरपळीतही उन्नतीचा विचार पेलणारा कथासंग्रह : भोगवटा स्त्रियांच्या हालअपेष्टांना काही गोष्टी कारणीभूत आहेत. एकतर तिचा जन्म स्त्री म्हणून होणे. दुसरी गोष्ट तिचं सौंदर्य. पालावर...
काय चाललयं अवतीभवती

मसापच्या दामाजीनगर शाखेच्यावतीने साहित्य पुरस्कारांची घोषणा

प्रा. डॉ. महेश खरात, प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. भास्कर बडे,  प्रा. डॉ. प्रतिभा जाधव , एकनाथ आव्हाड, नितीन भट, प्रा. डॉ. श्रीकांत पाटील ,...
मुक्त संवाद

आंबा आठवणीतला

आंबा आवडत नाही अशी व्यक्ती जगात सापडणारच नाही. आंबा अस्सल भारतीय आहे. अगदी वेद, पुराण, उपनिषदात त्याचा उल्लेख आढळतो. भागवतात मंदार पर्वतावर आंब्याचे झाड आहे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406