April 17, 2024
Home » Solapur

Tag : Solapur

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर उभारला बेकरी उद्योग…

माळशिरस तालुक्यात मी बारा लाख त्रेपन हजार रुपयांच्या पहिल्या मीलेट्स बेकरीची मुहर्तमेढ खऱ्या अर्थाने रोवली आहे. हा उद्योग सुरु करताना मला अनेक अडचणी आल्या. पहिली...
काय चाललयं अवतीभवती

निर्मला मठपती फाउंडेशनचे साहित्य पुरस्कार जाहीर

सोलापूर येथील निर्मला मठपती फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारे साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. अध्यक्षा शिवांजली स्वामी व सचिंव उत्तरेश्वर मठपती यांनी हे पुरस्कार जाहीर केले. या...
काय चाललयं अवतीभवती

गावगाडा साहित्य पुरस्कार जाहीर

वडशिवणे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने ग्रामीण लोकमानस आणि लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या मराठीतील दर्जेदार संहित्यकृतीना गावगाडा साहित्य पुरस्कार देण्यात येतात. २०२२...
मुक्त संवाद

जीवनाच्या होरपळीतही उन्नतीचा विचार पेलणारा कथासंग्रह : भोगवटा

जीवनाच्या होरपळीतही उन्नतीचा विचार पेलणारा कथासंग्रह : भोगवटा स्त्रियांच्या हालअपेष्टांना काही गोष्टी कारणीभूत आहेत. एकतर तिचा जन्म स्त्री म्हणून होणे. दुसरी गोष्ट तिचं सौंदर्य. पालावर...
काय चाललयं अवतीभवती

मसापच्या दामाजीनगर शाखेच्यावतीने साहित्य पुरस्कारांची घोषणा

प्रा. डॉ. महेश खरात, प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. भास्कर बडे,  प्रा. डॉ. प्रतिभा जाधव , एकनाथ आव्हाड, नितीन भट, प्रा. डॉ. श्रीकांत पाटील ,...
मुक्त संवाद

आंबा आठवणीतला

आंबा आवडत नाही अशी व्यक्ती जगात सापडणारच नाही. आंबा अस्सल भारतीय आहे. अगदी वेद, पुराण, उपनिषदात त्याचा उल्लेख आढळतो. भागवतात मंदार पर्वतावर आंब्याचे झाड आहे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जलसंवर्धन चळवळीतून पाणी प्रश्नावर तोडगा

महाराष्ट्रातील पाणी प्रश्न व उपाययोजना जलसंवर्धन : काळाची गरज पाण्याचा अभाव हाच अनेक अडचणीचा प्रारंभ आहे. नव्या तलाव व धरणांसाठी जागा त्याचा खर्च – अडथळे...
मुक्त संवाद

विज्ञान दृष्टीची गरज

विज्ञान दृष्टीची गरज अनेक सण-उत्सवात माणसे अंगात देव आला म्हणून नाचतात. त्यामागची भावना-कारणमीमांसा आपण समजून घेत नाही. याला कार्यकरण भाव असे म्हणतात. कार्यमागे-घटनेमागे काय कारण...
मुक्त संवाद

क्रांतीसाठी हवे स्त्रियांचे संघटन

“जिच्या हाती पाळण्याची दोरी ! ती जगाची उध्दारी !!असे पूर्वापार बोलले जाते.अलीकडे विभक्त कुटुंब पद्धतीत स्त्रिया नोकरी, उद्योगासाठी घराबाहेर पडू लागल्या. पाळणाघरांची निर्मिती झाली असली...