July 22, 2025
Home » कृषी धोरण

कृषी धोरण

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

संशोधन दिल्लीतून नाही तर शेतकरी बांधवांच्या शेतातून ठरवले जाईल – शिवराज सिंह चौहान

सोयाबीनच्या चांगल्या पिकासाठी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत इंदूर येथे विचारमंथन नवी दिल्‍ली – केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

बटाटे, कांदे आणि टोमॅटोचे दर घसरले तर शेतकऱ्यांना सरकार करणार ही मदत

विकसित कृषी संकल्प अभियानाच्या सहाव्या दिवशी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पुण्याजवळच्या नारायणगाव येथे शेतकऱ्यांशी साधला संवाद मुंबई/पुणे – केंद्रीय...
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

उच्चांकी तांदूळ उत्पादनाबरोबरच पर्यावरण समस्या गांभीर्याने सोडवा !

विशेष आर्थिक लेख सर्वाधिक तांदळाचे उत्पादन करणारा देश म्हणून आपण जगात नवी ओळख निर्माण केली. मार्च 2025 अखेरच्या वर्षात जवळजवळ 15 कोटी टन तांदळाचे उत्पादन...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

प्रयोगशाळा आणि जमीन यांच्यातील दरी कमी करण्यासाठी सरकार वचनबद्ध

कृषी संशोधन संस्थेच्या परस्पर समन्वयातून ‘एक राष्ट्र एक शेती आणि एक संघ ‘हे तत्व साकार होणार – केंद्रीय कृषी मंत्री आणिशेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

स्वीट समतोल पुनर्कल्पित करणे: सुधारित साखर नियंत्रण आदेश, २०२५ अंतर्गत खांडसरी युनिट्सचा समावेश… परिणाम

साखर नियंत्रण आदेश, २०२५ मध्ये सुधारणा करण्याच्या सरकारच्या दूरदर्शी निर्णयामुळे, भारतीय साखर उद्योग परिवर्तनाच्या वळणावर उभा आहे, ज्याचा उद्देश खांडसरी कारखान्यांना त्याच्या नियामक कक्षेत समाविष्ट...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भारतात तांदळाचे जनुक-संपादित दोन वाण विकसित

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली घोषणा नवी दिल्‍ली – भारतात विकसित केलेल्या जीनोम-एडिटेड म्हणजेच जनुक-संपादित तांदळाच्या दोन वाणांची केंद्रीय कृषी आणि शेतकरी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांची ब्राझील भेट अनेक कारणांनी ठरली महत्त्वाची

“ब्राझीलमधील माझ्या वास्तव्यादरम्यान, मला विविध अनुभव आणि तंत्रांनी स्वतःला समृद्ध करण्याची संधी मिळाली. आम्ही या तंत्रज्ञानाचा वापर भारतात उत्पादन वाढवण्यासाठी करू. मला विश्वास आहे की भारत...
विशेष संपादकीय

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्याची मोदी सरकारला संधी !

जुलै महिन्याच्या तिसऱ्या सप्ताहात संसदेत केंद्रीय अंदाजपत्रक सादर होणार आहे. देशातील शेतकरी वर्गासाठी त्या माध्यमातून वेगळी वाट शोधण्याची मोदी सरकारला गरज आहे. केंद्र सरकार आणि...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!