लेखकाला आयुष्यभरात भेटलेले काही सुहृद, प्रिय स्नेही आणि मार्गदर्शक यांच्याप्रति अपार आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणारी ही मनातील पत्रे वाचणे हा एक छान आनंद...
‘दिशांतर’ हा संग्रह म्हणजे केवळ काव्यप्रवास नव्हे, तर संवेदनांचा, अनुभवांचा आणि आत्मप्रत्ययाचा एक विलक्षण उजवेला वळण घेणारा प्रवास आहे. काळजाच्या कप्प्यात जपून ठेवावा असाच आहे....
एकंदरीत ‘जादूचा आरसा’ हा संग्रह मनोरंजनाचा वसा घेऊन येत असला तरीही त्यात संस्कार आहेत, उद्बोधन आहे, शिकवण आहे. लेखक उद्धव भयवाळ यांच्या नाविन्याचा वसा घेतलेल्या...
वय सत्तरीच्या आसपास, गेल्या वर्षभरापासून शारीरीक अस्वस्थ्याचा धीराने सुरु असणारा मुकाबला.. तरीही चेहर्यावरचा उत्साह तितकाच तरुण, सतेज. लेखणीतली ताकदही तितकीच टोकदार. वर्षभरापासून घरातच असूनही प्रत्येक...
आशा नेगी लिखित “ब्युटी ऑफ लाइफ” हे पुस्तक वाचले. एखाद्याचा जिवंत अनुभव जेव्हा पुस्तकाचे रूप घेतो तेव्हा तो असंख्य लोकांची प्रेरणा बनतो या वास्तवाचा प्रत्यय,...
महिला केंद्रबिंदू ठेवून प्रकाशित केलेला हा दिवाळी अंक वाचनिय आहे. आतिल रेखाटन चित्रकार प्रतीक काटे यांनी काढलेली आहे तर मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी रेखाटले आहे....
सर्व देव-देवता निरनिराळ्या रूपांत प्रत्येक प्राणीमात्राच्या शरीरात वास करत असतात. प्रत्येकाचा सर्वांगिण विकास व्हावा अशी त्यांची इच्छा असते. ती पूर्ण करण्यासाठी अखंड परिश्रमाची गरज असते....
दीड दशकाकडे वाटचाल करताना ‘दुर्गांच्या देशातून…’ या केवळ ट्रेकिंग या विषयाला वाहिलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या दिवाळी अंकाचा हा १४वा अंक आहे. महाराष्ट्रामध्ये ७०पेक्षा अधिक एव्हरेस्टर आहेत....
आजही शिकलेल्या व पत्रकार असलेल्या महिलांनाही राजधानी सारख्या ठिकाणी पत्रकार परिषदेत प्रवेश दिला जात नाही. ग्रामीण भागातील महिलांच्या अन्याय अत्याचाराला तर सीमाच नाही. अशावेळी ‘ती’...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406