कवयित्री प्राचार्य रत्नमाला भोयर यांच्या काव्यभाषा साधी वाटत असली तरी प्रकृतीने ती प्रगल्भ आणि भावसमृध्द आहे. त्यांच्या कवितेतून शेतकऱ्यांचे दुःख, नीतिमूल्यांचा मांडलेला बाजार, समाजाची संवेदनशून्यता,...
महाराष्ट्रातील लोककलेच्या कोंदनातला ड्यापाड्यातील जीवनपद्धती मांडण्याचा वसा घेतलेला हिरालाल पेंटर नावाचा वादळ. केवळ विनोदी शैलीतून लोकांचे मनोरंजन करीत नाही, तर पडेल त्या भूमिकेतून स्वतःला सिद्ध...
साकोली येथील झाडीबोली साहित्य मंडळाच्यावतीने २८ वे झाडीबोली साहित्य संमेलन मुर्झा/पारडी, (ता.लाखांदूर, जि.भंडारा ) येथे शनिवारी (ता. २५) व रविवारी ( ता. २६) होत आहे....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406