March 31, 2025
Home » इये मराठीचिये नगरी

इये मराठीचिये नगरी

विशेष संपादकीय

अन्नधान्य अनुदानाचा फेरआढावा घेण्याची गरज !

विशेष आर्थिक लेख सुमारे 12 वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी केंद्र सरकार उदारमतवादी धोरण स्वीकारून करत आहे. एका बाजूला देशातील गरिबीचे प्रमाण लक्षणीयरित्या...
विश्वाचे आर्त

अनुभूती मिळवणे हेच खरे आत्मज्ञान ( एआयनिर्मित लेख )

मनाचें मनपण गेलें । जेथ बोलाचें बोलपण ठेलें ।जयामाजि सांपडलें । ज्ञेय दिसे ।। १६३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ओवीचा अर्थ – मनाचे मनपण नाहीसें...
मुक्त संवाद

गंध ओला मोगऱ्याचा….एक गझलगुच्छ !

बदलत्या पिढीबरोबर विचारही बदलतात. विचारातील हा बदल माणसाच्या प्रगतीला पोषक असेल तर अवश्य स्वीकारावा. पण आज जुन्याकडे पाठ फिरवून फक्त ‘नवे ते सोने’ ही वृत्ती...
मुक्त संवाद

माणूस या प्रजातीचे अस्तित्वच पणाला लावणाऱ्या काळाचा शोधपट

‘भिंगुळवाणे दिवस’ ही रमेश साळुंखे यांची कादंबरी म्हणजे कोविडकाळाचे कथात्मक संचित आहे. माणूस या प्रजातीचे अस्तित्वच पणाला लावणाऱ्या काळाचा शोधपट या कादंबरीत आहे. पत्रकार असणाऱ्या...
विश्वाचे आर्त

प्राणायाम आणि ध्यानाच्या माध्यमातून आत्महवन कसे करावे ? ( एआयनिर्मित लेख )

मग अपानाग्नीचां मुखी । प्राणद्रव्यें देखी ।हवन केले एकीं । अभ्यासयोगें ।। १४५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ओवीचा अर्थ – मग कोणीं अभ्यासाने अग्नीच्या मुखांत...
काय चाललयं अवतीभवती

कला- गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार पांडुरंग पाटील यांच्या ‘नांगरमुठी’ कादंबरीस जाहीर

लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत कला- गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार पांडुरंग पाटील यांच्या ‘नांगरमुठी’ या पहिल्या ग्रामीण कादंबरीस जाहीर वाशीम – लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत कला...
विश्वाचे आर्त

वैराग्य म्हणजे जीवनाचा नाश नव्हे, तर आत्मशुद्धीचा मार्ग ( एआयनिर्मित लेख )

तिहीं विरक्तीची ज्वाळा घेतली । तंव विकारांची इंधनें पळिपलीं ।तेथ आशाधूमें सांडिलीं । पांचही कुंडें ।। १२९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ओवीचा अर्थ – त्या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

निसर्गाशी तादात्म्य पावल्यानंतर ऐकू येणारी ‘मंतरधून’

सर्वांच्या जीवनातून हरवलेल्या दिवसांच्या रम्य आठवणी आहेत. ऋतूचक्राचे सूक्ष्म बारकावे आहेत. त्याचे बदलते संगीत आहे. निसर्गाने दिलेले नानाविध गंध आणि पक्षीकीटकांनी दिलेली मंतरधूनही आहे. हे...
मुक्त संवाद

समग्र बाईपणाच्या जगण्याला भिडणं

डाॅ. योगिता राजकर यांचे “बाईपण” हे पुस्तक आज प्रभा प्रकाशनतर्फे प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने…. इंदुमती जोंधळे डाॅ. योगिता राजकर यांचे “बाईपण” हे दीर्घकाव्य म्हणजे समग्र...
विश्वाचे आर्त

आत्मसंयम, योगसाधना अन् आत्मबोधाचे गहन तत्त्वज्ञान ( एआय निमित लेख )

एक संयमाग्नीहोत्री । ते युक्तित्रयाचां मंत्री ।यजन करिती पवित्रीं । इंद्रियद्रव्यीं ।। १२७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ओवीचा अर्थ – धारणाध्यानसमाधिरूप संयम, हेंच कोणी अग्निहोत्र...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!