डोळ्यांचं पाणी डोळ्यांत गोठून पडदा निर्माण करतं आणि दृष्टी हरवते; तसंच मनुष्याचं मन जेव्हा अज्ञानाने, अहंकाराने किंवा दुःखाने गोठतं, तेव्हा त्याच्या आत्मज्ञानावर पडदा येतो. जो...
अंधःकारातून प्रकाशाकडे नेणारा उत्सव म्हणजे दीपावली. पण हा उत्सव केवळ बाह्य प्रकाशाचा नाही, तर अंतर्मनातील तेज जागविण्याचाही आहे. आपण घराची, अंगणाची, गल्लीबोळाची स्वच्छता करतो, पण...
नराच्या ठायी नरत्व । जें अहंभाविये सत्त्व ।तें पौरुष मी हें तत्त्व । बोलिजत असे ।। ३५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – मनुष्याच्या...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406