यशाला मर्यादा कधीच नसतात जेव्हा तुम्ही अमर्याद असता. पेरलेलेच उगवते. यासाठी पेरत चला. लवकरात लवकर शहाणे होण्यासाठी घडपडत राहाणे ह बुद्धीमतेच अन् यशाचही लक्षण आहे....
कोणताही क्षण वाया न घालवणे हेच यशामागचे रहस्य आहे ? क्षणाची किंमत कळाली तर आयुष्याची किंमत कळते. उपयुक्त वेळेचा अचुक वापर ज्याला जमतो त्यालाच यशस्वी...
यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास हा गरजेचा आहे. आत्मविश्वासच आपणास यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवतो. हा आत्मविश्वास कसा कमवायचा ? यशस्वी व्हायचे आहे तर त्यासाठी काय करायला हवे ?...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406