April 18, 2025

मराठी साहित्य

काय चाललयं अवतीभवती

डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या दास्तान कादंबरीला प्रा. केशव मेश्राम उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार

चंद्रपूर : लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले यांची कादंबरी ‘दास्तान’ला जागतिक आंबेडकरवादी साहित्य मंडळ नागपूर यांचा प्रा. केशव मेश्राम राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरीकार पुरस्कार जाहीर झाला आहे....
मुक्त संवाद

साध्या पण आशयगर्भ कथा ! : आमचं मत आम्हालाच

तेरा सुंदर कथांचा गुलदस्ता म्हणजे माधव जाधव यांचे ‘आमचं मत आम्हालाच’ हा कथासंग्रह. या कथा साध्या अनुभवावर आधारीत आहेत. भाषा सहज सुंदर आहे. वाचकाला भावणारी...
विशेष संपादकीय

ऐसा गा मी ब्रह्म जनकवी नारायण सुर्वे

‘सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन’ चे निमित्त लेखक रजनीश राणे यांच्या स्वामीराज प्रकाशन आणि कवी अजय कांडर यांच्या प्रभा प्रकाशनतर्फे 27 मार्च 2025 रोजी मुंबई रवींद्र...
मुक्त संवाद

वैचारिक भूमिकेची साक्ष देणारा कवितासंग्रह जामिनावर सुटलेला काळा घोडा

गाऱ्हाणं या कवितासंग्रहानंतरचा धनाजी धोंडीराम घोरपडे या मुख्यत्वाने खोल अभ्यासपूर्ण समीक्षा लिहिणाऱ्या कवीचा हा दुसरा कवितासंग्रह “जामिनावर सुटलेला काळा घोडा” या संग्रहात एकूण पंच्याऐंशी कविता...
मुक्त संवाद

कुस्करलेल्या कळ्यांचा गुदमरलेला श्वास : जातपंचायतींना मूठमाती

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असलेल्या देशात सध्याच्या वर्तमानात कुस्करलेल्या कळ्यांचा गुदमरलेला श्वास हे पांढरे वस्त्र घालून स्वातंत्र्याचा जयघोष करणाऱ्या व देश अबाधित आहे अशी...
मुक्त संवाद

‘रानमळ्याची वाट’ बावीस वाटांची

॥ ‘रानमळ्याची वाट’ बावीस वाटांची ॥ प्रसिद्ध कवी प्रा इंद्रजित भालेराव यांच्या ‘रानमळ्याची वाट’ या बालकवितासंग्रहात चिमुकला गोंधळी, ओढा, पोळा, आरींग मिरिंग, मळ्याची माती, गाय...
मुक्त संवाद

अतुल पेठे यांनी ‘हत्ती इलो ‘ दीर्घ कवितेची घेतलेली नोंद !

आजच्या राजकीय उन्मादाच्या संदर्भाने विख्यात रंगकर्मी अतुल पेठे यांनी साहित्यिक अजय कांडर यांच्या ‘हत्ती इलो ‘ दीर्घ कवितेची घेतलेली ही नोंद! ‘कोकणात उन्मत्त हत्तीचा घुडगूस’...
विश्वाचे आर्त

गुरु-कृपेच्या प्रभावाचा अत्यंत सुंदर अन् गहन विचार ( एआयनिर्मित लेख )

ऐसें ज्ञानप्रकाशें पाहेल । तैं मोहांधकारु जाईल ।जैं गुरुकृपा होईल । पार्था गा ।। १७१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ओवीचा अर्थ – अरे पार्था, ज्यावेळी...
मुक्त संवाद

दलित चळवळीला अन् साहित्यिकांना नवं समाजभान देणारा ग्रंथ

भारतीय साहित्याचे निर्माते : नामदेव ढसाळ – प्रा. डॉ.रणधीर शिंदे आज देशात न्यायव्यवस्थेविषयी प्रश्न उपस्थित केला जात असताना, ढसाळांची कविता सांगते की न्यायव्यवस्था प्रस्थापित व्यवस्थेशी...
मुक्त संवाद

गंध ओला मोगऱ्याचा….एक गझलगुच्छ !

बदलत्या पिढीबरोबर विचारही बदलतात. विचारातील हा बदल माणसाच्या प्रगतीला पोषक असेल तर अवश्य स्वीकारावा. पण आज जुन्याकडे पाठ फिरवून फक्त ‘नवे ते सोने’ ही वृत्ती...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!