December 12, 2025
Home » शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

शेती पर्यावरण ग्रामीण विकास सत्ता संघर्ष

गुन्हा कुणाचा, शिक्षा कुणाला…?

अतिरेकी भांडवली व्यवस्था, अराजकीय बाजारपेठा आणि भ्रष्टाचाराचे थैमान चालू आहे. सामान्य जनता या सर्व घडामोडी पासून दूर आहे. तिचा काहीही दोष नाही. त्यामुळेच “गुन्हा कोणाचा...
सत्ता संघर्ष

मराठा आरक्षण : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बेनामी का झाले..?.

महाराष्ट्रातील जनता या जाहिरातीतील छत्रपती शिवाजी महाराज आणि देवाभाऊ नाव घेतलेल्या माणसास ओळखते. त्यामुळे जाहिरातीचा उद्देश सफल होतो असे कदाचित वाटले असेल. पण त्यादिवशी शिवजयंती...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कर्ज-बेबाकी कराच पण अशी करा

शेतकरी म्हणजे ज्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती आहे. यालाच असेही म्हणता येईल की, जे कुटुंब शेतीवर अवलंबून आहे ते शेतकरी. या व्याख्येनुसार कृषी क्षेत्रात राबणारे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

देशातर्गत कापसाचे भाव पाडण्याचा केंद्र सरकारचा डाव – किसान सभेचा आरोप

60 लाख कापूस शेतकऱ्यांच्या लुटीला सरकार मोकळं मैदान देतंय – किसान सभेचा आरोप देशांतर्गत बाजार मजबूत करूनच भारत जागतिक स्पर्धेत टिकू शकतो. शेतकऱ्यांना लाभदायक एमएसपी...
हिंदी समाचार और लेख

अखिल भारतीय किसान सभा ने कच्चे कपास पर 11 प्रतिशत आयात शुल्क समाप्त करने के केंद्र सरकार के फैसले की निंदा की

अखिल भारतीय किसान सभा ने कच्चे कपास पर 11 प्रतिशत आयात शुल्क समाप्त करने के केंद्र सरकार के फैसले की निंदा की किसान सभा ने देश के...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

एनडीए सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याऐवजी, खर्च आणि संकट दुप्पट केले

पंतप्रधानांचा हा दावा की “शेतकऱ्यांचे कल्याण हे त्यांच्या सरकारची सर्वोच्च प्राधान्य आहे” — हा खोटा असून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.गेल्या ११ वर्षांत शेतकऱ्यांसाठी एमएसपी...
हिंदी समाचार और लेख

एनडीए सरकारने किसानों की आय दोगुनी करने की बजाय, लागत और संकट दोगुना हो गया

प्रधानमंत्री का यह दावा कि “किसानों का कल्याण उनकी सरकार की सर्वोच्च प्राथमिकता है” — झूठ है और जनता को गुमराह करने की कोशिश है।पिछले...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील कशा ?

आवश्यक वस्तू कायद्याने भाव पाडण्याचे हत्यार सरकारच्या हातात दिले आहे. याच कायद्याच्या गर्भातून मार्केट कमिटी कायदा, आयात निर्यातीचे कायदे जन्माला आले. या कायद्याने शेतीमालाचा बाजार...
काय चाललयं अवतीभवती फोटो फिचर विशेष संपादकीय वेब स्टोरी शेती पर्यावरण ग्रामीण विकास

१९ मार्च रोजी शेतकरी का करतात उपवास ?

भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणे हा सर्वात गंभीर प्रश्न आहे. याकडे गांभिर्याने पाहाणे गरजेचे आहे. आजही शेतकरी आंदोलने होत आहेत. हमीभावाचा प्रश्न असेल किंवा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आशा आहे शेतकरी आत्महत्या थांबण्याची…

इंगोले यांनी स्वातंत्र्यानंतर शेतीमध्ये झालेल्या चुकांचा समाचारही घेतला आहे. स्वातंत्र्यापूर्वी येथे पारंपारिक शेतीचा विकास होता. पण स्वातंत्र्यांनंतर चित्र बदलले. शेतीची जुनी मूल्यं बदलली. ती स्वार्थ...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!