जगाचा नकाशा पाहताना एखादी व्यापक सौंदर्यरेषा जाणवते — नद्या, तळी, समुद्र, हिमनद्या…जलचक्राची अखंड गती पृथ्वीला जिवंत ठेवते. पण आज या जीवनदायी घटकावरच काळाचे सावट दाटून...
मानवजातीसमोर उभे असलेले सर्वात मोठे आव्हान कोणते ? युद्ध, भूक, दारिद्र्य, सामाजिक संघर्ष… की अजून काही? खरे तर हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, पाण्याचे संकट, वननाश,...
अतिरेकी भांडवली व्यवस्था, अराजकीय बाजारपेठा आणि भ्रष्टाचाराचे थैमान चालू आहे. सामान्य जनता या सर्व घडामोडी पासून दूर आहे. तिचा काहीही दोष नाही. त्यामुळेच “गुन्हा कोणाचा...
आतंरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान आणि जयंती प्रधान यांनी ‘किरिबाती’ या बेटाला भेट दिली. जगभरात नित्य फिरणाऱ्या जोडप्याने आत्तापर्यंत ९९ देशांना भेट दिली आहे आणि किरिबातीला...
दुशान्बे येथे झालेल्या उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताकडून हिमनदी संवर्धनाप्रति आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार2025 हे आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष तर 2025 -2034 हे दशक क्रायोस्फेरिक सायन्सेससाठी कृती दशक म्हणून घोषित...
नागपूर आणि न्यूयॉर्क! खरं तर वातावरणात होणारा प्रत्येक बदल गांभिर्याने घ्यायला हवा. गेल्या ४० वर्षांत हिमालयातील १३ टक्के छोट्या नद्या लुप्त झाल्या. बर्फाचे आवरण कमी...
मंत्रालयाने इंटरनॅशनल कौंसिल फॉर लोकल एन्व्हायरमेंट इनिशिएटिव्हज संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली. उपराजधानी नागपूरमध्ये हरितगृह वायुचे उत्सर्जन वाढत आहे. नागपूरमध्ये दरवर्षी ३.०३...
नायट्रोजनचे प्रमाण घटतेय ! व्यापक धोरणाची गरज जागतिक वातावरणीय बदलावर एक व्यापक धोरण निश्चित करण्याची गरज असल्याचे मत गेल्या कित्येक वर्षापासून संशोधक व्यक्त करत आहेत....
गंगेचे पावित्र्य जपण्यासाठी संत ज्ञान स्वरूप सानंद यांनी ११२ दिवस उपोषण करून प्राणत्याग केला. या आधी स्वामी निगमानंदांनी बलिदान दिले. आता फक्त ३६ वर्ष वयाचे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406