महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यायला हवी ? प्रसुतीनंतर स्त्रियांनी कोणती काळजी घ्यायला हवी ? महिलांमध्ये कॅन्सरच प्रमाण वाढत चालले आहे. यासाठी कोणती काळजी घ्यावी ?...
नोकरी करताना महिलांना अनेक अडचणी येतात. पण त्या अडचणीवर मात करत त्या करिअर घडवतात. आरोग्याच्याही अडचणी असतात. अशात न डगमगता त्या उभ्या राहतात. पुन्हा फिनिक्स...
फळाच्या सालीकडे कचरा म्हणून न पाहता त्याचे उपयोग जाणून घेण्याची गरज आहे. या सालीपासून आपण उत्तम प्रकारचे घर स्वच्छ करणारे द्रव्य तयार करू शकतो. त्यासाठी...
बऱ्याचदा घरात अचानक पाहूणे येतात. अशावेळी त्यांच्यासाठी नेमके वेगळे काय करायचे हा प्रश्न असतो. दम आलू ही भारतीय खाद्यपदार्थामध्ये एक विशिष्ट प्रकारची भाजी आहे. घरात...
शेतकरी हिरव्या चाऱ्यासाठी शेतामध्ये मक्याचे पिक घेतो. मक्यामध्ये संकरीत स्विटकाॅर्नचे बियाणे आल्यापासून त्यामध्ये आणखीणच भर पडली आहे. काही भागात शेतामध्ये आंतरपिक म्हणून स्विटकाॅर्नची आता लागवड...
कोबी वडी कशी तयार करायची ? यासाठी कोणते पदार्थ लागतात? पाैष्टीक आणि कुरकुरीत वड्या कशा तयार करायच्या याबद्दल जाणून घ्या स्मिता पाटील यांच्याकडून या व्हिडिओतून…...
मन आनंदी ठेवण्यासाठी काय करायला हवं. हा प्रश्न सर्वांनाच पडतो. खचलेल्या मनाला उभारी देण्यासाठी काहीजण अध्यात्माचा आधार घेतात. पण प्रत्येकजण धार्मिक असतोच असे नाही. मग...
घरच्या घरी बनवा मार्केट सारखे सुपर स्पॉंजी बेंगोली रसगुल्ला. रसगुल्ला ही पारंपारिक बंगाली स्वीट डिश आहे. हे करताना मऊ आणि स्पॉन्झी पनीरचे गोळे वेलची चव...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406