पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे काम आपलेच आहे. साधुसंतांनी याबाबत नेहमीच प्रबोधन केले. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे म्हणणारे संत तुकाराम यांनी याचेच तर प्रबोधन केले. शास्त्रामध्येही दुभत्या...
सर्वाधिक ध्वनी प्रदुषणात दक्षिण आशियामधील 13 शहरांचा समावेश. यामध्ये भारतातील पाच शहरांचाही समावेश. सयुक्त राष्ट्र पर्यावरण अभियानाच्या अहवालात 61 ध्वनी प्रदुषित शहरांचा उल्लेख. बांगला देशाची...
मराठेशाहीच्या विस्तारासाठी वापरलेले ‘गनिमी कावा’ हे युद्धतंत्र शिवरायांनी उपलब्ध पर्यावरणाचा वापर करूनच विकसित केले होते. सह्याद्रीतील घाटमार्गाच्या परिस्थितीविषयी फेरीस्ता लिहितो की, ‘या घाटातील वाटा इतक्या...
हिंदी महासागरात सागरी उष्णता कालावधी वाढल्याचा मान्सूनवर परिणाम: भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेतील अभ्यासाचा निष्कर्ष हिंद महासागरात सागरी उष्णता कालावधीचे प्रमाण वाढत असून त्याचा भारतातील मान्सूनवर...
सड्यावर येणारा एकत्रित मोठा फुलोरा हा अनेक कीटक, फुलपाखरे, पतंग आणि पक्षी यांना मधुरस पिण्यासाठी आकर्षित करतो. ह्या वनस्पतींचे परागीभवन होण्यासाठी ही मधुरसाची बक्षिसी मोठ्या...
आंबा,काजू, रबर लागवडी साठी होणारी जंगली फळे देणार्या झाडांची तोड धनेश पक्ष्यांना अन्नासाठी अधिक लांबवर भटकंती करण्यास भाग पाडत आहे. एकंदरीतच सह्याद्रीच्या परिसरात असणार्या अधिवासाचे...
प्लास्टिक कचऱ्यापासून उपयुक्त ग्राफिन शीट उत्पादनाची सोपी पद्धत संशोधकांनी शोधून काढली आहे. ही पद्धत पर्यावरण पुरक तर आहेच याशिवाय यापासून उत्तमप्रतीचे इंधनही मिळू शकते. संशोधकांच्या...
कोल्हापुरातील “निसर्ग मित्र’ ही संस्था प्रत्यक्ष कृतीतून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करीत आहे. यामुळे प्रबोधन होतेच, त्याचबरोबरीने पर्यावरण संवर्धनाला हातभारही लागतो. ग्रामीण आणि सांस्कृतिक वसा...
मन आनंदी ठेवण्यासाठी काय करायला हवं. हा प्रश्न सर्वांनाच पडतो. खचलेल्या मनाला उभारी देण्यासाठी काहीजण अध्यात्माचा आधार घेतात. पण प्रत्येकजण धार्मिक असतोच असे नाही. मग...