April 15, 2025
Home » Medicinal Plant

Medicinal Plant

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

खोकला विरोधी औषधी वनस्पती…

अनेक वनौषधी, रानभाज्या आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे महत्त्व आपणास माहीत नसल्यानेच त्या वनस्पतींकडे दुर्लक्ष होत गेले. औद्योगिक विकास, नागरीवस्ती विस्तार यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सिलिमरिन एक उपयुक्त औषधी वनस्पती

Silymarine सिलिमरिन..औषधी वनस्पती.दूध असलेले काटेरी पाने असलेले एक रानटी रोप (सिलिबम मॅरिअनम) शतकानुशतके त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी, विशेषतः यकृताच्या आरोग्यास समर्थन देण्यासाठी वापरले जात आहे. डॉ....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ओव्याची पानं खाण्याचे फायदे

ओवा आपल्या परसबागेत का लावावा. त्याचे अनेक फायदे आहेत. काही आजारावर घरगुती उपायही उपयुक्त ठरतात. नैसर्गिक उपायांनी आपले शरीर उत्तम राखता येते. यासाठी त्याचे फायदे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

दूधी एक दुर्लक्षित औषधी वनस्पती

दूधी( दुग्धिका, नागार्जुनी, नायटी): रस्त्याच्या कडेला, कुंपणाजवळ, पडीक जागेत, पडलेल्या वाड्यांमध्ये आढळते. या वनस्पतीला जवळजवळ कचरा समजतात परंतू ही औषधी वनस्पती आहे. यामध्ये लहान आणि...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

छुईमुई अर्थात लाजाळूचे झाड… आयुर्वेदिक महत्त्व

छुईमुई ..Mimosa, not to touch me plant.. लाजाळूचे झाड..आणि फायदे.. तुम्ही सर्वांनी कधी ना कधी लाजाळूचा झाडं पाहिलं असेलच. ही एक अशी वनस्पती आहे जी...
फोटो फिचर

जाणून घ्या… हादगा भाजीबद्दल…

हादग्याची लागवड परसबागेतही करता येणे शक्य आहे. यातून मिळणारी फुले ही औषधी आहेत. त्याची भाजी नियमित खाणे आरोग्यास उपयुक्त आहे. जाणून घ्या हादग्याबद्दल आणि त्यापासूनच्या...
विश्वाचे आर्त

रोहयो फळबागप्रमाणे वनौषधी लागवडीची हवी योजना

वड, पिंपळापासून देशी वृक्षांच्या जातींचे संवर्धन हे व्हायला हवे. बोटॅनिकल सर्व्हे झाला. पण आता त्या सर्व्हेमध्ये नोंद असलेल्या वनस्पती, वृक्ष आता आढळतच नाहीत. अशी स्थिती...
विश्वाचे आर्त

तुळसीचे संवर्धन फायद्यासाठी नव्हे तर जैवविविधता जोपासण्यासाठी व्हावे

तुळस ही विष्णूप्रिय समजली जाते. सृष्टीचा निर्माता विष्णू हा शेषशायी नागावर आरूढ होऊन समुद्रात वास्तव्य करतो. यामुळे त्याला थंडी व सर्दीचा त्रास होतो. तो त्रास...
काय चाललयं अवतीभवती

आयुर्वेदातील वैद्यांना वनसंवर्धनाची सक्ती करण्याची गरज

महाराष्ट्रातील वनक्षेत्रात गेल्या ५० वर्षात घट होताना पाहायला मिळत आहे. त्याची अनेक कारणे आहे. वाढते शहरी आणि औद्योगिकीकरण हा त्यातील एक मुद्दा आहे पण औषधी...
विश्वाचे आर्त

मोहाच्या रोगावर ही आहे औषधी

चांगल्या गोष्टीची सवय लागायला वेळ लागतो. पण वाईट गोष्टीची सवय लगेच लागते. हा सर्वांत मोठा धोका आहे. वाईटाच्या संगतीत चांगलाही बिघडतो. राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!