April 3, 2025
Home » Solapur

Solapur

काय चाललयं अवतीभवती

काव्यपुष्पांजली मंडळाचे माय-बाप स्मृती साहित्य पुरस्कार जाहीर

सोलापूर – टेंभुर्णी ( ता. माढा, जि. सोलापूर ) येथील काव्यपुष्पांजली मंडळाचे सन २०२३ चे माय-बाप स्मृती साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती संयोजक हरिश्चंद्र...
काय चाललयं अवतीभवती

काशीबाई घुले साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सोलापूर – येथील सप्तर्षी प्रकाशन आणि सप्तर्षी शैक्षणिक आणि सामाजिक संस्था, शब्दशिवार नियतकालिक यांच्यातर्फे मातोश्री सौ. काशीबाई घुले राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२४ साठी लेखक व...
काय चाललयं अवतीभवती

निर्मला मठपती फाउंडेशनचे २०२४ चे साहित्य पुरस्कार जाहीर

निर्मला मठपती फाउंडेशनचे २०२४ चे साहित्य पुरस्कार जाहीर सोलापूर – येथील निर्मला मठपती फाउंडेशन ही संस्था दरवर्षी विविध वाङमय प्रकारांना पुरस्कार देत. २०२४ च्या पुरस्कारासाठी...
काय चाललयं अवतीभवती

साने गुरुजी कथामालेचे बाल साहित्यकृती पुरस्कार जाहीर

सोलापूर – अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, जिल्हा समिती सोलापूरच्या वतीने सन-२०२४ या वर्षासाठी बाल साहित्यकांना पुरस्कार देण्यात आले आहेत. प्रकाशभाई मोहाडीकर स्मृती बालसाहित्य सेवा...
काय चाललयं अवतीभवती

गावगाडा साहित्य पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

सोलापूर – करमाळा तालुक्यातील वडशिवणे येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने ग्रामीण लोकमानस आणि लोक संस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या मराठीतील दर्जेदार साहित्य कृतींना गावगाडा साहित्य पुरस्कार देण्यात...
काय चाललयं अवतीभवती

पुरस्कारसाठी कथासंग्रह, ललित साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

सोलापूर – वडशिवणे, ता. करमाळा येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारा मातोश्री रत्नमाला बबन पिसाळ स्मृती पुरस्कार कथासंग्रह, ललित साहित्यकृतीस देण्यात येणार आहे. दत्तात्रय...
काय चाललयं अवतीभवती

निर्मला मठपती साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

निर्मला मठपती फाऊंडेशन, सोलापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार मराठी साहित्य विश्वातील सुप्रसिध्द लेखिका / कवयित्री कै. निर्मला मठपती यांच्या स्मरणार्थ फाऊंडेशनच्या विश्वस्तांनी...
मुक्त संवाद

आंबा आठवणीतला

आहाहा!!! मधुर गोड रसाने रसना आणि आत्मा तृप्त होई. ओघळलेल्या रसानी कोपर, हात, तोंड आणि फ्राॅक केशरी होवून जाई. हात धुतला तरी आंब्याचा गोड वास...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भूजल आणि भू-तापमान : एक निरिक्षण

भूजल हे भु-तापमान नियंत्रणात मोठी भूमिका बजावते. भूजल पातळी खोल जाण्यानं, जलधर रिकामे झाल्याने भु-तापमान वाढून कितीतरी ईतर समस्या निर्माण होतात. वृक्षलागवड न टिकणे हा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर उभारला बेकरी उद्योग…

माळशिरस तालुक्यात मी बारा लाख त्रेपन हजार रुपयांच्या पहिल्या मीलेट्स बेकरीची मुहर्तमेढ खऱ्या अर्थाने रोवली आहे. हा उद्योग सुरु करताना मला अनेक अडचणी आल्या. पहिली...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!