July 27, 2024
Home » Sangli

Tag : Sangli

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पुढील दशकातील शेती कशी असेल ? जाणून घेण्यासाठी वाचा

शेतकऱ्याला अॅग्रीप्रन्युअर बनविण्याची स्थिती निर्माण झाली आहे. आयओटी आणि एआय तंत्रज्ञान शेती व्यवस्थेत सुलभता आणि अचूकता निर्माण करीत आहे. यामध्ये मोठ्या व्यावसाहिक संस्था गुंतवणूक करत...
काय चाललयं अवतीभवती

आळसंद ला सोमवारी पाचवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

संमेलनाध्यक्षपदी : डॉ. रणधीर शिंदे ; स्वागताध्यक्ष: अपर्णा पाटील आळसंद ( ता. खानापूर ) येथील स्व.‌ श्रीमंत खानाजीराव जाधव‌ दिशा, साहित्य, संस्कृती, कला प्रतिष्ठान यांच्यावतीने...
सत्ता संघर्ष

व्यवस्था परिवर्तनाचा कृतिशील विचार सांगणारी कविता

बाबासाहेबांचे केवळ चरित्र सांगणे, हे या संग्रहाच्या लेखनामागचे प्रयोजन नाही. त्यांच्या कार्याचे वेगळेपण कथन करणे, त्यांच्या कार्यामागे असलेल्या प्रेरणांचे व तत्त्वज्ञानाचे स्वरूप समजून सांगणे आणि...
काय चाललयं अवतीभवती

योग्य नियोजनातून वनरक्षकांनी गव्याला कालव्यातून काढले बाहेर…

गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू या घटना वाढत आहेत. या घटना रोखण्यासाठी वनविभाग सतर्क आहे. योग्य नियोजनातून गव्याला नागरीवस्तीतून जंगलात सोडण्यासाठी सतत प्रयत्नात असते. रिळे येथे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीस 31 मार्च पर्यंत मुदतवाढ

हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीस 31 मार्च पर्यंत मुदतवाढ सांगली : जिल्ह्यात पणन हंगाम 2022-2023 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेडच्या वतीने हरभरा...
काय चाललयं अवतीभवती

कामेश्वरी साहित्य मंडळाचे पुरस्कार जाहीर

कामेश्वरी साहित्य मंडळ व स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण विष्णूजी पाटील सामाजिक संस्था कामेरी (ता.वाळवा जि. सांगली) यांचे वतीने देण्यात येणारे २०२२ चे राज्यस्तरीय हौसाई मातृस्मृती साहित्य पुरस्कार...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

भारतीय अर्थव्यवस्थेतील रोजगाराचे बदलते स्वरूप

बदल हि काळाची गरज आहे. बऱ्याचवेळा असे म्हटले जाते कि आम्ही बदललो आता तुम्ही बदला रोजगाराच्या बाबतीतसुद्धा असेच झाले आहे. रोजगाराचे क्षेत्र, स्वरूप, व्याप्ती बदलली...
काय चाललयं अवतीभवती

सावधान ! मगरीच्या विणीचा तसेच संगोपनाचा हंगाम सुरु

🐊मगरीच्या विणीचा तसेच संगोपनाचा हंगाम सुरू आहे.🐊 गेल्या चौदा वर्षात मगरीचे हल्ले झालेल्या नोंदी पाहता , मगरीने तिच्या अधिवासात धोका निर्माण झाल्यामुळे हल्ला झाल्याच्या घटना...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे – नितीन गडकरी

शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे, असं केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन आपल्या देशातला शेतकरी पेट्रोल-डिझेलचा , ऊर्जेचा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृषि रसायनाबाबत शेतकऱ्यांना साक्षर करणारे पुस्तक

👨🏻‍⚕️कृषीरसायने पीकनिहाय सल्ला व सुरक्षा पुस्तकाच्या निमित्ताने 👨🏻‍⚕️ 2018 साली शेतकरी मित्रांना कीडनाशकांची माहिती व्हावी या उद्देशाने कृषीरसायने या पुस्तकाची निर्मिती डॉ. अंकुश चोरमुले यांनी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406