July 27, 2024
Home » Satara

Tag : Satara

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

लाळ्या खुरुकुत: पशुपालकांची एक गंभीर समस्या

रोग्याच्या उपचारापेक्षा प्रतिबंध केंव्हाही चांगला. या रोगाचे महत्व लक्षात घेऊन शासनाने आता जनावरांचे बाजार, साखर कारखाने आदी ठिकाणी रोग प्रतिबंधात्मक लसीकरण अनिवार्य केले आहे. यासाठी...
काय चाललयं अवतीभवती

कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर

सातारा येथील कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानच्यावतीने उत्कृष्ट वाङमय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे २७ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. कुंडल कृष्णाई प्रतिष्ठान या संस्थेची...
मुक्त संवाद

गडचिरोलीच्या छायेतील कविता : “इतिहास आढळत नाही”

गडचिरोलीच्या छायेतील कविता : “इतिहास आढळत नाही” नक्षलवादाचे आघात सोसत मोकळ्या मनाने श्वास घेण्यासाठी धडपडणारा खेडुत, कवी चित्रीत करतो काय ? माहीत नाही. पण हे...
फोटो फिचर

अभिनेत्री माधुरी पवारने केली अजिंक्यतारा गडाची स्वच्छता

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अभिनेत्री माधुरी पवार हिने अजिंक्यतारा गडावर स्वच्छता मोहिम राबवली. यावेळी वीरपत्नी तसेच सैनिक बांधवांचा सन्मान सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले...
मुक्त संवाद

स्त्री ची सुंदरता साडीमध्येच…लयभारी माधुरी !

लंडनच्या रस्त्यावर फिरताना मात्र माधुरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. स्त्रीची सुंदरता साडीमध्ये कशी बहरते याचा अनुभव तिने लंडनच्या या दौऱ्यात घेतला व इतरांनाही दिला. रस्त्यावर...
पर्यटन

वाटा दुर्गभ्रमणाच्या… मध्ये साताऱ्यातील २५ किल्ल्यांचे इतिहासासह वर्णन

सातारा जिल्ह्यात एक नाही, दोन नाही, तर तब्बल 25 किल्ले वसलेले आहेत. या 25 किल्ल्यांच्या वर्णनावर आधारित संदीप तापकीरांचे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे एक...
काय चाललयं अवतीभवती

अश्वमेध ग्रंथालयाचे अक्षर गौरव साहित्य पुरस्कार जाहीर

सातारा येथील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय यांचे वतीने दरवर्षी दिले जाणारे राज्यस्तरीय “कै भास्करराव माने स्मृत्यर्थ, अक्षर गौरव साहित्य पुरस्कार २०२१” जाहीर करण्यात आले आहेत....
काय चाललयं अवतीभवती

अश्वमेध ग्रंथालय पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन

जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या वर्षातील प्रकाशित दोन उत्कृष्ट साहित्यकृतींना ‘अक्षरगौरव पुरस्कार २०२२’ पुरस्काराचे स्वरूप २,५००/- रोख, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ सातारा जिल्ह्यातील दोन...
काय चाललयं अवतीभवती

कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर…

सातारा येथील कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. बालसाहित्य , समीक्षा , कादंबरी , ललित लेखसंग्रह , कथासंग्रह या साहित्य प्रकारात पुरस्कार देण्यात...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406