December 8, 2023
Home » Ratnagiri

Tag : Ratnagiri

काय चाललयं अवतीभवती

ग्रामीण स्तरावर अधिक काम करण्याचे संकेत भोंडवे यांचे आवाहन

विकसीत भारत संकल्प यात्रा मोहीम शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा – भारत सरकारचे संयुक्त सचिव संकेत भोंडवे रत्नागिरी : शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत...
पर्यटन

अबब..५५ फुटी देवमाशाचा सांगाडा…अन् बरंच काही..

रत्नागिरी येथील मत्स्यालयाला व संग्रहालयास भेट दिल्यास आपल्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल. त्यासाठी आपले रत्नागिरीत निश्चितपणे स्वागत आहे.. एक पर्यटक..अभ्यासक..जिज्ञासू अन् विद्यार्थी म्हणून..! प्रशांत सातपुतेजिल्हा...
वेब स्टोरी

वेतोशीच्या अशोकने १९ एकर पड कातळावर फुलवले शिवार

शासकीय योजनांच्या पूर्ततेसाठी शासनाच्या विविध विभागांच्या कार्यालयाला सर्वसामान्यांना चकरा माराव्या लागत होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात सुरु झालेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमाने...
काय चाललयं अवतीभवती

पसायदान पुरस्कारासाठी कविता संग्रह पाठविण्याचे आवाहन

गुहागर येथील पसायदान प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरिय काव्यपुरस्कार देण्यात येतात. यासाठी कविता संग्रह पाठविण्यात यावेत, असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे. २०१४ या वर्षापासून पसायदान प्रतिष्ठानच्या वतिने...
व्हायरल

विनावाहक धावणारी रिक्षा…!

अन् अथक परिश्रमानंतर अशी थांबली रिक्षा… रत्नागिरी शहरामध्ये जेलनाका येथे स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाविना रिक्षा रस्त्यावरच गोलगोल फिरत राहीली. ...
काय चाललयं अवतीभवती

अणुऊर्जा क्षमता 2031 पर्यंत 22480 मेगावॅटपर्यंत वाढवण्याचे नियोजन

महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथे अणुऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीला गती देण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी फ्रान्सच्या विकास राज्यमंत्री क्रायसोला झाकारोपाउलो यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र...
मुक्त संवाद

वाचकाला अंतर्मुख अन् आनंदी करणाऱ्या कविता

रंग या काव्यसंग्रहाविषयी थोडेसे.. रोजच्या जगण्यात मनात भावभावनांचे विविध तरंग उठत असतात. कधी आपल्या अनुभवातून तर कधी आजुबाजुला घडणाऱ्या ऐकीव गोष्टींवरून सुध्दा. मग त्या भावनांना...
कविता

टकटक

रत्नागिरी येथील कवयित्री सुनेत्रा विजय जोशी यांचा रंग हा कविता संग्रह लोकव्रत प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. यामधील ही एक कविता.. पुस्तकासाठी संपर्क – 9860049826...
मुक्त संवाद

संस्कृती संरक्षण हवे देशाच्या संरक्षणासाठी

सरकार, शास्त्रज्ञ, सैनिक वगैरे देशाच्या संरक्षणासाठी आहेतच पण आपणही आपला खारीचा वाटा जर उचलला तरच देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी गेलेले अनेक वीरांचे बलिदान व्यर्थ गेले नाही...
कविता

घराघरावर तिरंगा हा लावुया

घराघरावर तिरंगा हा लावुयामनामनात देशभक्तीचे बीज रूजवूया तिरंगा आमुची शानत्याच्यासाठी देऊ प्राणचला तिरंग्याचा मान वाढवुयाघराघरावर तिरंगा हा लावुया. लहान मोठे असो कुणीदेशासाठी तयार नेहमीदेशवीरांचे क्रांतिकार्य...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More