असा मिळवा एआयच्या मदतीने कृषी सल्लाDigiShivar AI : यवतमाळहून सुरू झालेली भारतातील पहिली बहुभाषिक कृषी AI क्रांती ! यवतमाळ – शेतकऱ्यांसाठी सुलभ आणि प्रभावी डिजिटल...
✍🏻 सोयाबीन पिकाचे वाढलेले क्षेत्र आणि दरवर्षी घेतले जाणारे एकच पीक यामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांवर त्याचा परिणाम होतो आहे, कमी झालेले पशुधन त्यामुळे शेणखत व...
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार 22 व 26 एप्रिल रोजी मराठवाडयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 22 एप्रिल रोजी नांदेड,...
लसूण लागवड करण्यासाठी प्रथम शेताची नांगरणी करून व कुळवाच्या पाळ्या देऊन मोठी ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. वाफे तयार करण्यापूर्वी एकरी ६ टन चांगले कुजलेले...
सध्याच्या वातावरणामुळे द्राक्षावर डाऊनीचा प्रादुर्भाव अनेक भागात झालेला दिसून येत आहे. द्राक्षावर द्राक्षावरील डाऊनीचे नियंत्रण कसे करायचे ? याबद्दल पिकसल्ला जाणून घ्या वासुदेव काठे यांच्याकडून…...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406