ल. रा. नसिराबादकर यांचे मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास आणि व्यावहारिक मराठी हे ग्रंथ भाषाविकास संशोधन संस्था, कोल्हापूर यांनी अलीकडेच पुनर्प्रकाशित केलेले आहेत. यानिमित्ताने… डॉ. विनोद...
संत ज्ञानेश्वरांनी नेवासे येथील ज्ञानेश्वर (करवीरेश्वर) मंदिरात खांबाजवळ बसून ज्ञानेश्वरी सांगितली. येथेच ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे, हे सर्वपरिचित आहे. पण ज्ञानेश्वरी अन्य ठिकाणी लिहिल्याचे पुरावे...
अमर्याद रुप सर्वांना सामावून घेण्याचे सामर्थ्य ठेवते. असे आपले अमर्याद अंतःकरण ठेवायला हवे. कितीही सुख-दुःखे आली तरी त्याचा समतोल ढळता कामा नये. अशा मनाच्या, अंतःकरणाच्या...
टाळी एका हाताने वाजत नाही. दोन्हीकडून चांगला प्रतिसाद यायला हवा. म्हणजे प्रश्न विचारणारा आणि त्यावर उत्तर देणारा दोघेही यात संतुष्ट व्हायला हवेत. म्हणजेच प्रश्न पडायला...
कृत्रिम जगाला नैसर्गिक जगाची ओळख ही एखादा प्रकोप झाल्यानंतरच होते. त्सुनामी, भूकंप, प्रलय, महापूर अशा घटनांतून त्यांना निसर्गाची ओळख होते. निसर्ग त्यांना भयानक वाटू नये...
आई मुळेच आपण हे जग पाहू शकलो. आईमुळेच आपले अस्तित्व आहे. तसे सद्गुरुंच्यामुळेच आपणाला आत्मज्ञानाचा लाभ होणार आहे. सद्गुरु गुरुमंत्राची पेरणी करून आत्मज्ञानी होण्यासाठी प्रोत्साहित...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406