ल. रा. नसिराबादकर यांचे मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास आणि व्यावहारिक मराठी हे ग्रंथ भाषाविकास संशोधन संस्था, कोल्हापूर यांनी अलीकडेच पुनर्प्रकाशित केलेले आहेत. यानिमित्ताने… डॉ. विनोद...
कवी हबीब भंडारे यांचं सांस्कृतिक आकलन सूक्ष्म आणि तेवढंच सामर्थ्यशाली आहे. ग्रामजीवनाची आणि नागर जीवनाची त्यांची आकलन क्षमता नेमकी आणि नेटकी असल्यामुळं त्यांची कविता आशयघन...
राजा दौलतराव यादवांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सैन्याने भुलेश्वर टेकडीवर तळ ठोकला. पुर्वी या टेकडीला भेलणचा डोंगर म्हणूनही संबोधले जायचे. बळीराज्याच्या काळात या टेकडीवर शिवभक्त खंडोबाने लिंगाची...
अंकितम या कादंबरी लिहिण्यामागचा लेखिका धनश्री खाडे यांचा उद्देश ऐका सागर माने यांच्या आवाजात…. जीवनाकडे पाहण्याचा एक चांगला सकारात्मक दृष्टिकोनधनश्री खाडे यांची 'अंकितम' ही कादंबरी...
डॉ. श्रीकांत पाटील यांची ‘रंगतदार प्रकाशन, ठाणे’ प्रकाशित ‘काळीजकळा’ ही कादंबरी हाती पडली आणि एका दमात संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवावीशी वाटली नाही. त्यामुळे तिच्याविषयी थोडक्यात...
गोल्डन पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या ‘काळच उत्तर देईल’ हा कादंबरीकार म्हणून सुपरिचीत असणाऱ्या आणि बाल साहित्यामध्ये आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या कवी श्रीकांत पाटील यांचा कविता संग्रह...
अरविंद लिमये यांनी आत्तापर्यंत अनेक कथा, एकांकिका, नाटके, बालनाट्ये लिहून विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सादर करून पुरस्कारही मिळविले आहेत. त्यामुळे त्यांचा ‘शब्दरंगी रंगताना..’ हा लेखसंग्रह नाट्यसृष्टीशी...
माझ्या पत्रकारीतेच्या जीवनात केसरी आणि जयंतराव टिळक व दीपक यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळे घडलो, हे मी कधीच विसरू शकत नाही. माझ्या पाच दशकाच्या...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406