February 16, 2026
Home Page 16
मुक्त संवाद

निर्वासित एक आत्मकथन अन् संघर्षगाथा

‘मी का लिहिते?’ या पुढील प्रकरणात, लेखिका म्हणते, ‘लिहिणं, व्यक्त होणं ही माझी शालेय वयापासूनची श्वासाइतकी प्राथमिक गरज आहे. ती जगण्याचं एक उद्दिष्टच बनली.’ ललित,
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

विश्वभारती संकल्पना अन्न सुरक्षेसाठी एक सर्वसमावेशक मानवकेंद्रित दृष्टिकोन

जागतिक पातळीवर अन्न सुरक्षा हा प्रश्न केवळ भुकेपुरता मर्यादित राहिलेला नाही; तो आता मानवी अस्तित्व, आरोग्य, सामाजिक स्थैर्य, आर्थिक समता आणि पर्यावरणीय शाश्वततेशी थेट जोडलेला
मुक्त संवाद

इन्शाअल्लाह ( एक आस्वादन)

मुखपृष्ठाच्या वरच्या बाजूला उजवीकडे खिडकी आहे. मुस्लीम वास्तुशैलीचे ते प्रतिक आहे. दर्गाह, मशीद आशा ठिकाणी या प्रकारच्या खिडक्या असतात. इथे असे सुचवले आहे की या
विश्वाचे आर्त

ज्ञानेश्वरीचे अंतिम अमृत

तेवी अहंभावो जाय । तरी ऐक्य तें आधीचि आहे ।हेंचि साचें जेथ होये । तो अधियज्ञु मी ।। ४५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ
सत्ता संघर्ष

देवाभाऊ विरूध्द ठाकरे बंधू…

स्टेटलाइन- ठाकरे बंधुंची पत्रकार परिषद होती की फॅमिली फोटो सेशन होते अशीही नंतर चर्चा झाली. रश्मी ठाकरे, आदित्य , शर्मिला ठाकरे व अमित यांच्यासह व्यासपीठावर
काय चाललयं अवतीभवती

कवी अजय कांडर यांना कवयित्री आशा पिळणकर स्मृती काव्य पुरस्कार

18 जानेवारी रोजी बांदा येथे पुरस्काराचे वितरण कणकवली – ज्येष्ठ कवी अजय कांडर यांना श्री श्री श्री अवधूतानंद सरस्वती स्वामी महाराज पॅरामुर ( तेलंगणा )
मुक्त संवाद

संमेलने ही साहित्याची ऊर्जाकेंद्रे – चंद्रकांत पोतदार

बलभीम साहित्य संघ, कुद्रेमानी जि. बेळगाव20 वे ग्रामीण साहित्य संमेलन दि. 28 डिसेंबर, 2025 संमेलनाध्यक्ष डॉ. चंद्रकांत पोतदार यांचे भाषण… कुद्रेमानी (बेळगाव) गावातल्या विसाव्या साहित्य
काय चाललयं अवतीभवती

मौखिक साहित्याचा झाडी खजिना जपा : संमेलनाध्यक्ष डॉ धनराज खानोरकर

३३व्या झाडी बोली साहित्य संमेलनाचे थाटात उद् घाटनकाटलीला साहित्य पंढरीचे रुप गडचिरोली – ” आज झाडी बोली साहित्याचा डंका सर्वत्र वाजत असतांना काही बाबी आता
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

“आत्मनिर्भर” असूनही शेती उद्योगासमोरील समस्या गंभीरच !

23 डिसेंबर हा भारताचा कृषी दिन. देशातील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस “किसान दिवस” म्हणून साजरा केला जातो. शेतकऱ्यांचे कैवारी असलेले देशाचे माजी पंतप्रधान चौधरी
काय चाललयं अवतीभवती

“मायबोली रंग कथांचे…” या कथासंग्रहास ‘शब्दशिल्प उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार’ जाहीर

सांगली : साहित्यिक सचिन वसंत पाटील यांनी संपादीत केलेल्या ‘मायबोली रंग कथांचे’ या कथासंग्रहास कराड येथील शब्दशिल्प साहित्य संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय “शब्दशिल्प उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार”
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓