भाषा सक्ती, राष्ट्रीय एकात्मता, व्यक्तीवाद आणि मानसिक असुरक्षितता…. India,that is bharat shall be a union of states…असं भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलंय….त्यांनी...
भारतीय लोकदल, जनसंघ, ओल्ड काँग्रेस, स्वतंत्र पार्टी, संयुक्त सोशलिस्ट पार्टी, उत्कल काँग्रेस या पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टीची स्थापना केली. शेतकरी नेते चरणसिंग यांनी ऑगस्ट...
विशेष म्हणजे त्यांनी एका शब्दानेही केंद्र सरकारला दोष दिलेला नाही किंवा सुरक्षा दलाकडे बोट दाखवलेले नाही. ओमर अब्दुल्ला यांच्याकडे जो संयम, नम्रता आणि शहाणपणा दिसला...
जागतिक स्तरावरील लोकशाही देशांमध्ये केलेल्या पहाणी अहवालावर आधारित प्रा. नंदकुमार काकिर्डे यांचा विशेष लेख जगाच्या पाठीवर असलेल्या देशांमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही पद्धतीने राज्य कारभार सुरू...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406