१५ वे शब्दगंध साहित्य संमेलन उत्साहात अहमदनगर : शेतकऱ्यांचे दुःख, वेदना सहन करण्याची ताकद तुमच्या साहित्यातून मिळाली पाहिजे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची मानसिकताच तयार होऊ...
२०२२ चे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार जाहिर अंतस्थ हुंकार, बेवारस, हंगामी, क्रांती उद्यानाचे तपस्वी, काजवा , साहित्य आणि लोककला : मार्क्स, आंबेडकरी दिशा होरपळ, स्ट्रगलर,...
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आयोजन अहमदनगर – नवोदितांसाठी गझल व काव्य लेखन कार्यशाळा तसेच काव्य संमेलन अहमदनगर येथे आयोजित करण्यात येतं असून यामध्ये सहभागी होण्यासाठी...
अहमदनगर – परिवर्तनाची लढत असतांना अनेकांनी इथल्या वंचित घटकांबद्दल, उपेक्षित घटकांबद्दल, हिजडा समूहाबद्दल केवळ संवेदना व्यक्त केल्या, केवळ भाषणं ठोकली परंतु त्यांना कुणीही जवळ केले...
अहमदनगर जिल्ह्याला जसे भौगोलिकदृष्ट्या खूप वैविध्य लाभलेले आहे, तसे गडकिल्ल्यांच्या बाबतीतही इथे वैविध्य बघायला मिळते. या गडकिल्ल्यांचा आणि तिथे घडलेल्या घटनांचा, घडामोडींचा सांगोपांग वेध घेण्याचे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406