जागतिक पातळीवर स्थापत्य अभियंत्यांनी अहोरात्र मेहनत करून तसेच आपले पूर्ण कौशल्य व कल्पनाशक्तीपणाला लाऊन बांधकाम क्षेत्राची प्रगती केली आहे आणि ही प्रगती म्हणजेच बांधकाम क्षेत्राची...
नवी दिल्ली – पर्यटनाचे संपूर्ण पॅकेज म्हणून किमान 50 स्थळे निवडून विकसित केली जातील, अशी घोषणा केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन...
देशात पर्यटन विकासासाठी 65 दीपगृह पर्यटन प्रकल्प तयार करण्यात येणार आहेत. यापैकी पाच प्रकल्प महाराष्ट्रात करण्यात येत आहेत अशी माहिती केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग...
भेडाघाट जबलपूरपासून सुमारे २० किलोमीटरवरील ठिकाण. पर्यटनासाठी एक रमणीय ठिकाण आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाद्वारे या परिसरातील चौसष्ट योगिनी मंदिरे संरक्षित करण्यात आली आहेत. याच परिसरात...
मुळात घाटवाट ही फक्त चालण्याची गोष्ट नाही. ती पाहण्याची आहे, तेवढीच ऐकण्याची, अनुभवण्याची आणि त्यातील अनुभुती अंगभर, मन व मेंदूभर रुजवण्याचीही गोष्ट आहे. त्या त्या...
कोल्हापूर शहरापासून जवळच गारगोटीरोडवर कळंबा तलाव आहे. पावसाळ्यात हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या तलावाच्या सांडव्यावर डुंबण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. त्याचे हे क्षण… राजेंद्र कृष्णराव...
कर्नाटकातील बेळगावपासून आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडपासून २८ किलोमीटरवर सुंडी धबधबा आहे. उंचीवरून पडणारे पाणी आणि येथील हिरवाई मनाला मोहून टाकते. या धबधब्याचे विहंगम दृश्य ड्रोनच्या...
भारतातील उत्तरेकडील चितकुल हे शेवटचे गाव. हिमाचल प्रदेशातील या गावास आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान आणि जयंती प्रधान यांनी भेट दिली. निसर्गरम्य या परिसरातील गावात एका...
आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान आणि जयंती प्रधान यांनी अंटार्टिका दौरा केला. या सातव्या खंडावर ते दहा दिवस वास्तवास होते. तेथे त्यांनी टिपलेली ही छायाचित्रे. व्हेल...