December 2, 2023
Home » Sandeep Tapkir

Tag : Sandeep Tapkir

पर्यटन

‘दुर्गांच्या देशातून…’ ची तपपूर्ती…

‘दुर्गांच्या देशातून…’ या महाराष्ट्रातील ट्रेकिंगवरील बारावा दिवाळी अंक आहे. तपपूर्तीचे एक अनाेखे समाधान वाटत आहे; त्याचबराेबर जबाबदारीचीही जाणीव वाढली आहे. नेहमीप्रमाणेच या वर्षी सर्व लेखकांनी...
काय चाललयं अवतीभवती

१८ नोव्हेंबरपासून मोशी येथे दुसरे इंद्रायणी साहित्य संमेलन

मोशी येथे १८-१९ नोव्हेंबरला होणार दुसरे इंद्रायणी साहित्य संमेलन.. संमेलनाध्यक्षपदी साहित्यिक सोपान खुडे, स्वागताध्यक्षपदी गणेश सस्ते यांची निवड इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने येत्या १८ व...
विशेष संपादकीय

श्री ज्ञानेश्वरीतील दुर्ग दर्शन

संदीप तापकीर हा मावळा दुर्ग पर्यटन करता करता आपल्या बांधवांना दर दिवाळीला दुर्गांच्या देशातून ही वैचारिक मेजवानी देत आहे. ट्रेकिंगवरील असा दिवाळी अंक काढावा हा...
पर्यटन

“दुर्गांच्या देशातून : वैविध्याने नटलेला दिवाळी अंक नव्हे, संदर्भ ग्रंथ”

संपादक संदीप तापकीर यांनी अत्यंत जागृतपणे आणि जाणीवपूर्वक या युवा पिढीची दुर्ग संवर्धनाची जाणीव शब्दबद्ध करून, त्याला प्रसिद्धी दिली आहे. हे काम निश्चितच प्रेरणादायी आणि...
पर्यटन

‘दुर्गांच्या देशातून…’ भटकंती करणाऱ्यांचे अनुभवकथन

दरवर्षी नवे लेखक नवी माहिती असे वैशिष्ट्य असणारा ‘दुर्गांच्या देशातून…’ चा दिवाळी अंक येतोय. या दिवाळी अंकात काय काय वाचायला मिळणार. यंदाच्या अंकाची वैशिष्ट्ये काय...
पर्यटन

वाटा दुर्गभ्रमणाच्या… मध्ये साताऱ्यातील २५ किल्ल्यांचे इतिहासासह वर्णन

सातारा जिल्ह्यात एक नाही, दोन नाही, तर तब्बल 25 किल्ले वसलेले आहेत. या 25 किल्ल्यांच्या वर्णनावर आधारित संदीप तापकीरांचे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे एक...
मुक्त संवाद

पुण्यात पदभ्रमंती करू इच्छिणाऱ्या डोंगरभटक्यांसाठी मार्गदर्शक असे पुस्तक

आपल्या किल्ल्यांची जरी आज खंडारं झाली असली तरी किल्ल्यावरचा प्रत्येक भग्न दगड आणि चिरा हा आपले पूर्वज शेवटपर्यंत परकियांशी प्राणपणाने लढल्याचा पुरावा देतात. यासाठी किल्ल्यांना...
मुक्त संवाद

गडकिल्ल्यांची अनोखी सफर

अहमदनगर जिल्ह्याला जसे भौगोलिकदृष्ट्या खूप वैविध्य लाभलेले आहे, तसे गडकिल्ल्यांच्या बाबतीतही इथे वैविध्य बघायला मिळते. या गडकिल्ल्यांचा आणि तिथे घडलेल्या घटनांचा, घडामोडींचा सांगोपांग वेध घेण्याचे...
मुक्त संवाद

महाराष्ट्राची दुर्गपंढरी – एक विक्रम वारी

किल्ल्यांनी आपल्याला किती द्यावं – किती सोसावं ! पण हजारो वर्षांचा वारसा जपण्यासाठी, त्यांच्याशी कृतज्ञ राहण्यासाठी आपण त्या गडांना काय दिलं ? ‘राकट देशा, कणखर...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More