ऐंशी पृष्ठांनी व्यापलेल्या या कवितासंग्रहात मुक्तशैलीतील एकूण सदोतीस रचना समाविष्ट करण्यात आलेल्या असून या कवितासंग्रहाला महाराष्ट्रातील आघाडीचे ख्यातनाम कवी, समीक्षक डॉ. पी. विठ्ठल यांची अभ्यासपूर्ण...
कोणतीही भाषा वृद्धिंगत होण्यासाठी त्या भाषेतल्या बोलींचे संवर्धन होणे गरजेचे असते. कारण कोणत्याही प्रमाण भाषेचे खरे सौंदर्य तिच्या बोलींमध्ये दडलेले असते, असे प्रतिपादन खानदेशातील ज्येष्ठ...