ऑपरेशन सिंदूर व पाकिस्तानचा दहशतवाद चेहरा जगाला समजावून सांगण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या नावांची घोषणा केली आणि विरोधी पक्षात असंतोषाचे फटाके फुटू लागले. आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर...
विशेष आर्थिक लेख केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभाग, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने “मोबाईल व इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या दुरुस्ती योग्यता निर्देशांकाची” चौकट (framework) तयार करण्यासाठी समिती...
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने दिल्लीत २४ एप्रिल रोजी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. त्यात गृहमंत्रालयाने सादरीकरण केले. जून २०१४ ते २०१४ या काळात १६४३ दहशतवादी...
तूर, उडीद, हरभरा, मसूर आणि मूग या पाच प्रमुख डाळींव्यतिरिक्त, आयात केलेल्या पिवळ्या वाटाण्याच्या साठ्याचे निरीक्षण करण्यास राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना सांगण्यात आले आहे. डाळींची एकूण उपलब्धता...
एनसीसीएफ आणि नाफेडला साठवणीच्या गरजेसाठी थेट शेतकऱ्यांकडून 5 लाख टन कांदा खरेदी सुरू करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश नवी दिल्ली – रब्बी – 2024 हंगामाच्या उत्पादनाची बाजारात...
बायजुसकडून मोठ्या प्रमाणात ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. अशा तक्रारी होत आहेत. पण ग्राहकांना योग्य न्याय मिळत नाहीये. या संदर्भात सरकारने याची गांभिर्याने दखल घेण्याची...
देशात दहा अणुभट्ट्या उभारण्यासाठी मंजुरी दिल्याची माहिती केंद्र सरकारने दिली नवी दिल्ली – नासा अर्थात राष्ट्रीय विमानोड्डाण तंत्रज्ञान आणि अवकाश प्रशासन विषयक संस्था आणि इस्रो...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी रोजी 2022-23 चा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. संरक्षण क्षेत्रातआत्मनिर्भरता, रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधांचा विकास आणि शाश्वत कृषी विकासाला समर्पित...
केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन येत्या 1 फेब्रुवारी 2022 रोजी 2022-23 वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे हा अर्थसंकल्प...
इथेनॉल व सरकारने राष्ट्रीय जैव इंधन धोरण -2018 ची अधिसूचना जारी करत, देशात जैव इंधनाच्या वापरला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. या अंतर्गत, जैव-इथेनॉल तयार...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406