June 2, 2025
Home » शेती सल्ला

शेती सल्ला

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

केळी अन् डाळिंब पिकाची अशी घ्या काळजी

केळी पिक 🍌🍌पिकांची फेरपालटपिकांची फेरपालट न करता सतत केळी पीक घेण्यामुळे रोगकारक बुरशी आणि विषाणूंचे जीवनचक्र सतत चालू राहते. त्यामुळे उपाययोजना करूनही रोगावर प्रभावी नियंत्रण...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सोयाबीन : खत व अन्नद्रव्ये व्यवस्थापन

✍🏻 सोयाबीन पिकाचे वाढलेले क्षेत्र आणि दरवर्षी घेतले जाणारे एकच पीक यामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांवर त्याचा परिणाम होतो आहे, कमी झालेले पशुधन त्यामुळे शेणखत व...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पेरणीपूर्वी अशी करा भातावर बीजप्रक्रिया

भात पिक सल्ला 🌾🌾 ✨ बीजप्रक्रिया लागवडीपूर्वी भात बियाणे ३ टक्के मिठाच्या द्रावणात (१० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मीठ विरघळून द्रावण करावे) बुडवावे. त्यानंतर पाण्यावर...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृषीसल्लाः भुईमुगााचे अन्नद्रव्य तर सूर्यफुलाचे खत व्यवस्थापन

कृषीसल्लाः भुईमुगााचे अन्नद्रव्य तर सूर्यफुलाचे खत व्यवस्थापन भुईमुग🥔🥔अन्नद्रव्य व्यवस्थापन✨सेंद्रिय खतेएकरी २ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत पूर्वमशागत करताना शेवटच्या कुळवणीआधी जमिनीत चांगले मिसळून द्यावे. शेणखत...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

द्राक्षबागातील शेंडे वाढण्यासाठी कोणते प्रभावी उपाय योजावेत…

गेले महिनाभर पाऊस झाल्याने द्राक्ष बागांमध्ये पाणी साचले आहे. अशावेळी कोणती कामे करायला हवीत ? दाभोळकर प्रयोग परिवाराची शेंडा छाटणी पद्धत काय आहे.? कोणती फवारणी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जाणून त्वरित करा उपाययोजना

🦠 सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जाणून त्वरित करा उपाययोजना 🦠 विविध पिकांवर सूत्रकृमीच्या प्रादुर्भावामुळे वाढ मंदावते. अन्नद्रव्ये कमतरता किंवा मरसारख्या रोगांप्रमाणे लक्षणे दिसून येत असल्यामुळे सूत्रकृमींचे निदान...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पिकानुसार करा जैविक खतांची बीजप्रक्रीया

💈 पिकानुसार करा जैविक खतांची बीजप्रक्रीया 💈 बियाणांची पेरणी करण्यापूर्वी बीजप्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातून खताची कार्यक्षमता वाढते. उत्पादनामध्ये 7 ते 10 टक्के वाढीसह...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेवंतीची लागवड करताना…

शेवंतीची लागवड केव्हा करावी ? लागवडीसाठी कोणती जमिन योग्य असते ? खते कोणती वापरावीत ? उत्पादनवाढीसाठी कोणत्या मशागती कराव्यात ? यासह विविध मुद्द्यावर जाणून घ्या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वाढत्या तापमानात द्राक्ष बागेत करावयाच्या उपाययोजना

🌳 कृषिसमर्पण 🌳 🍇 वाढत्या तापमानात द्राक्ष बागेत करावयाच्या उपाययोजना 🍇 द्राक्ष बागेमध्ये तापमान वाढत असल्याने जमिनीतून बाष्पीभवनाचा वेगसुद्धा तितकाच वाढेल. तसेच पाण्याची गरजसुद्धा वाढणार...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृषि रसायनाबाबत शेतकऱ्यांना साक्षर करणारे पुस्तक

👨🏻‍⚕️कृषीरसायने पीकनिहाय सल्ला व सुरक्षा पुस्तकाच्या निमित्ताने 👨🏻‍⚕️ 2018 साली शेतकरी मित्रांना कीडनाशकांची माहिती व्हावी या उद्देशाने कृषीरसायने या पुस्तकाची निर्मिती डॉ. अंकुश चोरमुले यांनी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!