October 22, 2024
Home » Farmer

Tag : Farmer

फोटो फिचर

जगाचा पोशिंदा बळीराजा…

...
कविता

त्यांनाच म्हणती आजकाल खरे शेतकरी नेते…

ॲड.लखनसिंह कटरे हे युवक असताना संघर्ष वाहिनिशी निगडित राहिले. पुढे शासकीय नोकरीत राहिले. ते ख्यातनाम कवी आहेत. शेतीशी थेट संबंध असल्यामुळे त्यांना शेतकरी प्रश्नाची जाण...
सत्ता संघर्ष

शेतकऱ्यांचे जीवन साहित्यात उतरावे…- शरद जोशी

चार व पाच मार्च २०२४ रोजी सह्याद्री फार्म्स परिसर, मोहाडी ता. दिंडोरी जि. नाशिक या कर्तव्यभूमीत दोन दिवशीय ११ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन...
कविता

फक्त पोटापूरतंच पेर..!

फक्त पोटापूरतंच पेर..! भरमसाठ देऊन खतं कर्ज वाढवून घेतो महाग महाग औषधाची फवारणीबी करतो सांग गड्या कश्यापाई खर्चाचे हे थेर पडीत ठेव रान फक्त पोटापूरतं...
विश्वाचे आर्त

प्रेमाचा अंकुर फुटण्यासाठीच झाका दान

दान देणे हा शेतकरी कुटुंबाचा स्वभाव आहे. घरात आलेला पाहुणा मोकळ्या हातानं कधीही माघारी जाणार नाही याची काळजी घेतली जाते. कोणतीही अपेक्षा न ठेवता हे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पिकानुसार करा जैविक खतांची बीजप्रक्रीया

💈 पिकानुसार करा जैविक खतांची बीजप्रक्रीया 💈 बियाणांची पेरणी करण्यापूर्वी बीजप्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातून खताची कार्यक्षमता वाढते. उत्पादनामध्ये 7 ते 10 टक्के वाढीसह...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

बळीराजाला जगण्याची नवी उमेद देणारी कादंबरी

शेतकर्‍याने आपल्यावरील अन्यायांना कुरवाळत न बसता त्यांच्याशी दोन हात करण्याची हिंमत बांधावी. “वादळाची काय भीती, तेच माझे गीत गाती” या ओळींप्रमाणे शेतकर्‍याने संकटांचा समर्थपणे सामना...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे – नितीन गडकरी

शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे, असं केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन आपल्या देशातला शेतकरी पेट्रोल-डिझेलचा , ऊर्जेचा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अमिया महालिंगचा सन्मान

अचाट वाटावे असे प्रयत्न सिंचनासाठी त्याने कसे केले आणि त्यातून आपली तीन एकराची सुपारी, नारळ बाग संपन्न केली. ते त्या डॉक्युमेंटरी मधून दिसले. हाच छोटा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

खुषखबर ! शेतकऱ्यांसाठी…

आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रंतप्रधान सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना सांगली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेत कोणते लाभ मिळणार आहेत ? कोणते उद्योग उभारण्यासाठी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!