September 8, 2024

Tag : संत ज्ञानेश्वर

कविता

सुख काय असतं हे दिंडीत कळाले

विठ्ठला तुझ्या वारीतछान भजन गाता आलंमाणसांच्या समुद्राचाएक थेंब होताआलं किती अंतर चाललोपायांना कळलं नाहीभिजलो चिखला पावसातमन मात्र मळलं नाही माऊली माऊली म्हणतपावलं गिरकी घ्यायचीभूक सुद्धा...
पर्यटन

चला आळंदीला जाऊ। ज्ञानेश्वर डोळा पाहू।

आळंदीने इंद्राचे रोग हरण करणारी इंद्रायणी पाहिली; ज्ञानोबा-तुकोबांनी स्पर्शिलेली स्वच्छ, निर्मळ, खळखळ इंद्रायणी अनुभवली; वारकऱ्यांनी पवित्र तीर्थ म्हणून प्यायलेली इंद्रायणीही पाहिलेली आहे. मात्र, सध्या आपण...
कविता

पांडूरंग पांडूरंग

भक्तीभावे होऊन दंग गाईन मी अभंग ।तुझ्या दारी पायी चालत येईन मी श्रीरंग ।। धृ ।। पांडूरंग पांडूरंग । पांडूरंग पांडूरंग ।श्रीहरि विठ्ठल । जय...
मुक्त संवाद

पंढरीशी जारे ! आल्यानो संसारा ! दिनाचा सोयरा पांडुरंग !

पंढरीशी जारे ! आल्यानो संसारा !दिनाचा सोयरा पांडुरंग ! दरवर्षीप्रमाणे सर्वत्र आषाढ वारीची लगबग संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. बळीराजा आपल्या शेतातील पेरणीची तयारी बी-बियाणे, नांगर,...
विश्वाचे आर्त

जनतेच्या प्रेमातूनच होतो राजाचा अवतार

कौरव पांडवांच्या युद्धात कौरवांचा पराभव होतो. सर्व कौरव मारले जातात. धृतराष्ट्राचे पुत्र मारले जातात. दुर्योधनाचा वध भीम करतो. युद्ध समाप्तीनंतर धृतराष्ट्र पांडवांना भेटायला येतो. अर्थात...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

तवं स्मरण आम्हा स्फूर्तिदायी घडो !

मराठी संत साहित्यातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व. .. संत साहित्याचे गाढे अभ्यासक.. थोर भाष्यकार ..ज्येष्ठ प्रतिभावंत लेखक ..अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे साहित्यिक डॉ. प्रल्हाद नरहर जोशी पुणे यांचे हे...
विश्वाचे आर्त

परिस्थितीशी सामना करूनच मिळवावे यश

शत्रूला कधी पाठ दाखवून पळून जायचे नसते. तसे केल्यास तो आपला पाठलाग करतो, अन् आपणाला गाठून संपवतो. यासाठीच परिस्थितीशी सामना करण्याचा विचार सदैव ठेवायला हवा....
विश्वाचे आर्त

श्रद्धा असावी, पण ती डोळस हवी

साखरेचा त्रास असणाऱ्या व्यक्तीला गोड प्रसाद खाण्याचा आग्रह केला जातो. देवाचा नैवद्य टाकून कसा चालेल म्हणून तोही श्रद्धे पोटी खातो अन् आजार बरा होण्याऐवजी बळावतो....
विश्वाचे आर्त

ब्रह्मसंपन्नतेच्या स्वप्नपूर्तीसाठी…

बाबा महाराज आर्वीकर म्हणतात, ध्यान ही करावयाची गोष्ट नव्हे. सप्रेम ज्ञानच साधकाला, भक्ताला ध्यानारूढ करते शुष्कज्ञान नव्हे ! ध्यान सुरु झाले म्हणजे ज्ञान व ध्यान...
विश्वाचे आर्त

साधनेची लढाई नेमकी कशासाठी ?

साधनेतून स्वतःची ओळख करून घ्यायची असते अन् स्वतः आत्मज्ञानी व्हायचे असते. जीवन जगताना ही जाणिव सदैव राहावी यासाठी साधना आहे. अनुभुती घेऊन जीवन सुखकर करण्यासाठी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!